अहमदनगरचे पोलिस अधीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत असताना कृष्णप्रकाश प्रसाद यांनी कुणाचीही भीडभाड न ठेवणारा अधिकारी म्हणून कीर्ती मिळवली होती. नगरमधील गुन्हेगारांना वचक बसवणा-या या मूळच्या झारखंडमधील अधिका-याने नांदेडच्या पहिल्या पोस्टिंगपासूनच जातीय सलोख्यावर भर दिला होता. नांदेडची दंगल आणि नंतरचा तणाव शमवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या शंभरेक बैठका, मालेगावमध्ये राखलेली शांतता, बुलडाणा येथील बेकायदा वाहतुकीला चाप लावणारा त्यांचा ‘बुलडाणा पॅटर्न’, अमरावतीमधील कार्यकाळात फासेपारध्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेले कार्य, फासेपारध्यांनी यामुळेच त्यांच्या संघटनांसाठी घेतलेले ‘कृष्णप्रकाश’ नाव या सगळ्या बाबींमुळे आजवरच्या वाटचालीत त्यांनी जणू ‘सिंघम’च अशी लोकप्रियता मिळवली होती. असे असतानाही नेमक्या याच अधिका-याच्या चौकशीची मागणी भाजपचे एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस आदींनी लावून धरली होती. नगरच्याच कार्यकाळात त्यांनी शिर्डीला खरेदी केलेल्या जमीनजुमल्याची खरी किंमत दडवून ठेवून सरकारची दिशाभूल केली अशा आरोपांच्या फैरींनंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी प्रसाद यांची तीन महिन्यांत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. शिर्डीला एकरी तीस लाख रुपये असा जागेचा भाव सुरू असताना कृष्णप्रकाश यांनी एकरी एक लाख रुपये देऊन जमीन घेतली. जागेची किंमत कमी दाखवली आणि रत्नागिरी, औरंगाबाद येथेही त्यांची मालमत्ता आहे, असा या नेत्यांचा आरोप होता. कृष्णप्रकाश यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दाखवली असून आपल्या मालमत्तेची माहिती सरकारला आणि प्राप्तिकर खात्याला दिली असल्याचे म्हटले आहे. वर झारखंड येथेही आपली मालमत्ता असल्याचे म्हटले आहे. त्यांचे वडील हे झारखंडच्या हजारीबागचे उपअधीक्षक होते. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे बाळकडू घेतलेला हा अधिकारी पोलिस सेवेकडेच वळला. सध्या दक्षिण मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त म्हणून कृष्णप्रकाश प्रसाद यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. मुंबईची सुरक्षा, सागरी किना-यांची सुरक्षा या सगळ्या यंत्रणांसाठी त्यांची भूमिका महत्त्वाची आहे. मुंबईच्या सुरक्षेसाठी डबेवाल्यांना प्रशिक्षण देणे, साध्या वेशातील पोलिस कर्मचा-यांकडून सार्वजनिक ठिकाणी हेतूत: संशयास्पद वस्तू ठेवून मुंबईकर सुरक्षेच्या दृष्टीने किती जागरूक आहेत हे तपास अशा उपक्रमांमुळे मुंबईत त्यांचे नाव प्रकाशात आले होते. याचवेळी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले गेल्यामुळे त्यांच्या आजवरच्या कारकीर्दीवर जणू कृष्णपक्षातील अंधारछाया आली आहे.
चौकशीची कृष्णछाया
RELATED ARTICLES
LEAVE A REPLY
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on
भारतामध्ये कोणावर विश्वास ठेवावा असा कोणी अधिकारी नाही आणि राजकारणी देखील नाही हे सर्व सफेद दरोडेखोर आहेत