Friday, May 3, 2024
Google search engine
Homeप्रहार ब्लॉगबेस्टचे अस्तित्वच धोक्यात

बेस्टचे अस्तित्वच धोक्यात

परिवहन विभागाच्या माध्यमातून रोज ४० लाख प्रवासी बेस्टने प्रवास करीत असून रोज बेस्टच्या तिजोरीत तीन कोटी ७६ लाख १९ हजार रुपयांचा महसूल जमा होतो.

best-busपरिवहन विभागाच्या माध्यमातून रोज ४० लाख प्रवासी बेस्टने प्रवास करीत असून रोज बेस्टच्या तिजोरीत तीन कोटी ७६ लाख १९ हजार रुपयांचा महसूल जमा होतो. तरीही बेस्टच्या परिवहन विभागाला आर्थिक नुकसानीला सामोरं जाण्याची वेळ का आली हा संशोधनाचा भाग आहे. तर बेस्टच्या विद्युत विभागाच्या स्पर्धेत टाटा पॉवर उतरणार आहे. त्यामुळे परिवहन विभागास विद्युत विभागाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. बेस्ट उपक्रमाने भविष्यातील धोका लक्षात न घेता नियोजनाकडे दुर्लक्ष केल्यास बेस्टच्या बेस्टचे अस्तित्व धोक्यात येईल, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. दरम्यान , बेस्ट उपक्रम आर्थिक डबघाईला जाण्यास अधिकारी, नगरसेवक जबाबदार असून भविष्यातील नियोजनाच्या अभावीच बेस्टवर आर्थिक संकट ओढावले, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

खासगी वाहने, शेअर रिक्षा-टॅक्सी आणि आता तर मेट्रोमुळे बेस्ट परिवहन विभागाला स्पर्धक निर्माण झाले आहेत. तर भविष्यात मोनो रेल धावू लागल्यास परिवहन विभागावर शंभर टक्के परिणाम होणार यात दुमत नाही. मुंबईत रोज खासगी वाहनांची संख्या वाढत असून भविष्यात परिवहन विभागाची डोके दुखी वाढेल, याचा विचार प्रशासन व नगरसेवकांनी यापूर्वी करणे गरजेचे होते. मात्रतेरी भी चुप मेरी भी चुप या म्हणीप्रमाणे सर्वानीच दुर्लक्ष केले आणि परिवहन विभागाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आशिया खंडातील सर्वात दर्जेदार सेवा देणारी म्हणून बेस्ट परिवहन विभागाची जगभरात आेळख आहे. मात्र गेल्या १० वर्षात बेस्टचे अस्तित्व धोक्यात आले असून याला प्रशासनच जबाबदार आहे. बेस्ट परिवहन विभागात एकूण ३५ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. तर विद्युत विभागात सात हजार कर्मचारी आपली सेवा चोख बजावत आहेत. परिवहन विभागाच्या अंतर्गत दररोज ४० लाख प्रवासी प्रवास करत असून विद्युत विभागातील कर्मचारी १० लाख वीज ग्राहकांना सुरळीत व अखंडित वीजपुरवठा करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत.

मात्र गेल्या काही वर्षापासून बेस्ट प्रशासनाकडून आर्थिक ओरड सुरू आहे. आर्थिक नुकसान नेमके का होते, हे न सुटणारे कोडे आहे. त्यातच आता विद्युत विभागाच्या स्पर्धेत टाटा पॉवर उतरणार असल्याने बेस्ट उपक्रमासमोर आपले अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान येऊन ठेपले, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. यापूर्वी बेस्टच्या ताफ्यात ५ हजार बसेस होत्या, परंतु आजच्या घडीला ही संख्या ४,२३५ इतकी झाली आहे. १० वर्षापूर्वी बेस्ट बसने ४५ लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. परंतु आजच्या दिवसाला ४० लाख प्रवासी प्रवास करीत असून पाच लाखांनी प्रवाशांची संख्या घटली असून याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होतो. बेस्टची आर्थिक बाजू सावरण्यासाठी बेस्टचे अंग असलेल्या मुंबई महापालिका प्रशासनाने १,६०० रुपये व्याजी कर्ज दिले. त्यानंतरही बेस्टची आर्थिक आेरड सुरू आहे. प्रवाशांवर कुठलाही आर्थिक भार पडू नये, यासाठी महापालिका प्रशासनाने अजून १५० कोटी रुपये देण्याचे मान्य केले आणि त्यापैकी ७५ कोटी रुपये बेस्टला दिले. महापालिका प्रशासनाने कर्ज दिले तर भाडेवाढ करणार नाही, अशी भूमिका बेस्ट प्रशासनाने घेतली होती. मात्र महापालिका प्रशासनाकडून कर्ज रूपात रक्कम मिळाल्यानंतरही आर्थिक नुकसानीत सावरण्यासाठी भाडेवाढ हाच पर्याय असल्याचे जाहीर केले. त्यामुळे बेस्टला आर्थिक नुकसान होते की, जाणूनबुजून केले जाते,  याबाबत भविष्यात चौकशी होणे गरजेचे आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

बेस्टचे आर्थिक नुकसान इतके वाढले आहे की, प्रवाशांना सुविधा देणे दूर कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नसल्याची ओरड प्रशासनाकडून वारंवार केली जाते. मात्र याच परिवहन विभागाच्या माध्यमातून कोटय़वधी रुपयांचे कंत्राट विविध कंपन्यांना देण्यात आले. परंतु कंत्राटदारांनी नेमकी काय कामे केली, याबाबत बेस्ट प्रशासनाने चौकशीसाठी कधीही हालचाल केली नाही, अशी ओरड अनेक वेळा बेस्ट समिती सदस्य आणि कामगार संघटनांनी केली. मात्र बेस्ट प्रशासन हे गेंडय़ाच्या कातडीचे असल्याने आर्थिक नुकसान हे होणार, यात दुमत नाही.

प्रवाशांना योग्य त्या सुविधा देणे बेस्ट प्रशासनाची जबाबदारी असून तोटय़ाचे कारण देत प्रशासन आपली जबाबदारी झटकण्याचे काम योग्यरित्या पार पाडत आहे. महागाईच्या आगीत होरपळून निघणा-या प्रवाशांना बेस्ट प्रशासनाने नवीन वर्षात भाडेवाढीची भेट देत जोर का झटका धीरे से दिला, हे कटू सत्य नाकारता येणार नाही.

भाडेवाढ केल्याने बेस्टला मिळणा-या दररोजच्या महसुलात १ कोटी १० लाख रुपयांची भर पडणार आहे. मात्र यामुळे बेस्टला आर्थिक नुकसानीत सावरता येणार का, हा मोठा प्रश्नच आहे. बेस्ट उपक्रमातही भ्रष्टाचार फोफावत असून त्याला लगाम घातल्यास खरोखरच बेस्टची आर्थिक स्थिती सुधारेल, असे मत काही तज्ज्ञांनी यापूर्वी व्यक्त केले आहे. त्यामुळे भाडेवाढ हा पर्याय नसून भाडेवाढीमुळे प्रवाशांची संख्या कमीच होणार असून आर्थिक नुकसानीत भरच पडणार आहे. बेस्टच्या शर्यतीत मेट्रो, रिक्षा, टॅक्सी व खासगी वाहने आली, यावर योग्य तो तोडगा काढल्यास बेस्टला आर्थिक संकटातून खरोखर बाहेर पडण्यात मदत होईल, हेही तितकेच खरे. तोटा भरून काढण्यासाठी आतापासून योग्य ते नियोजन करणे गरजेचे असून भविष्यात मोनो रेले सुरू झाल्यानंतर नुकसानीत भरच पडेल, हे वास्तव नाकारता येणार नाही.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. Reason for downfall 1)Poor Sevice 2)Between 12noon to 5pm rare bus service for major roots
    3) For Common Road plenty bus services and others only one Bus service for e.g. Vashi Depot to Narul vis a Turbhe Naka 20 roots buses are running having 5 to 6 passenger per bus but Vashi to Nerul vai Moraj Baug only one root bus is running bus no 502 having frequency of 20 to 30 minutes but practically 50 to 60 minutes frequency .This bus not coming inside were commercial building Kesar Solitaire at dead end . actually that Road is service Road till Nerul but last 4 to 5 years no development and Dead end til Kesar solitaire no bus service on that root working class paying heavy auto fare from Vashi Station / Depot Rs 40 ti 50/- one time

    Last point staff arrogancy and no proper reply on duty time regarding delayed services of bus roots .

    Suggestion

    Maharashtra Govt all municipal transport services take under one Roof and One pass for all Root services .

    Many times different corporation busses running back toback with only 5 to 6 passengers

    PL look to matter on priority

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट