Friday, May 3, 2024
Google search engine
Homeसंपादकीयअग्रलेखकोकणातला शेतकरीसुद्धा..

कोकणातला शेतकरीसुद्धा..

कोकणचा आंबा बागायतदार शेतकरी पांडुरंग कोले या शेतक-याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली त्याला आता ७२ तास उलटून गेले. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशनंतर आता कोकणात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याची वेळ शेतक-यावर आली आहे. 

kokan visit1कोकणचा आंबा बागायतदार शेतकरी पांडुरंग कोले या शेतक-याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली त्याला आता ७२ तास उलटून गेले. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशनंतर आता कोकणात कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याची वेळ शेतक-यावर आली आहे. महाराष्ट्र राज्य झाल्यानंतर गेल्या ५५ वर्षात कोकणातल्या शेतक-याने कर्जबाजारीपणामुळे केलेली ही पहिली आत्महत्या आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना या घटनेनंतरही कोले यांच्या कुटुंबीयांना भेटावे, सांत्वन करावे, असे वाटले नाही. याला निगरगट्टपणा म्हणतात. मंगळवार, ५ मे रोजी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत कोकणात झालेल्या आत्महत्येबद्दल मंत्रिमंडळाला माहिती देणे, हे महसूल खात्याचे काम होते. कोकण आयुक्तांकडून त्याचा अहवाल महसूल मंत्र्यांकडे जाणे आवश्यक होते. महसूलमंत्र्यांनी याबाबतचा सगळा तपशील मंत्रिमंडळाला सांगणे गरजेचे होते.

मंत्रिमंडळ बैठकीला महसूलमंत्री खडसे हेच गैरहजर राहिले. त्यामुळे कोकणातल्या आंबा बागायतदाराने आत्महत्या केली आहे, याची माहिती ना महसूल विभागाने कळवली ना मंत्रिमंडळाने त्याची माहिती करून घेतली. विदर्भ, मराठवाडय़ात या वर्षभरात ४४७ शेतक-यांनी आत्महत्या केल्या. महसूलमंत्री खडसे ज्या विभागातून निवडून येतात, त्या खान्देशमधल्या २३ शेतक-यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या आहेत. कोकण हा तसा म्हटला तर सुपीक विभाग. भरपूर पाऊस पडणारा विभाग. एकही टँकर चालू नसलेला विभाग. पाण्याची विपुलता. कधीही दुष्काळ नाही. भाताचे एक पीक हमखास.

त्याशिवाय हिरव्यागार भाज्या. उत्तम आंबा. असा सगळा शेतीच्या दृष्टीने समृद्धीचा विभाग म्हणून कोकणची महत्ता सर्वानाच माहिती आहे. नारायण राणे या विभागातून मंत्री झाल्यानंतर त्यांनी आणलेल्या अनेक प्रकल्पांमुळे या विभागाचा कायापालट झाला. पूर्वी मनिऑर्डरवर जगणारा हा विभाग दरडोई उत्पन्नामध्ये क्रमांक पाचवर येऊन पोहोचला. दहा साखर कारखाने असलेल्या सांगली जिल्ह्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा आज दरडोई उत्पन्नात मागे नाही.

असे असतानाही या विभागातल्या एका बागायदार शेतक-याला कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याची पाळी येते आणि ही आत्महत्या सरकार दरबारी बेदखल असते, ही संतापजनक गोष्ट आहे. या विभागाचे आमदार नितेश राणे आत्महत्या झाल्याचे कळताच कुटुंबीयांच्या सांत्वनाला धावतात. आपल्या परीने एक लाख रुपयांची मदत देतात; पण ना सरकारचा कोणी प्रतिनिधी येत, ना पालकमंत्र्यांना आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना भेटायला सवड होत. साधी माणुसकीची सभ्यतासुद्धा पाळली जात नाही. त्यामुळे हे सरकार निर्ढावलेले आहे, असे म्हटले तर त्यात काहीच गैर नाही.

पांडुरंग कोले हा आंबा बागायतदार शेतकरी मूळचा कोकणातला नाही. तो पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात आलेला होता. गगनबावडय़ाचा घाट उतरला की, कोकण सुरू आणि गगनबावडय़ाचा घाट चढून गेले की, पश्चिम महाराष्ट्र सुरू. त्या पश्चिम महाराष्ट्रातून हे पांडुरंग कोले आंब्याची बाग करण्यासाठी १० वर्षापूर्वी कोकणात आले आणि त्यांनी आंब्याची एक बाग घेतली; पण लांबून हा व्यवसाय जेवढा फायद्याचा वाटतो तेवढा प्रत्यक्षात तसा तो नाही. हा व्यवसाय कटकटीचा आहे. शिवाय हे पीक नाशवंत आहे. ऊस आठ दिवस सुकत नाही. त्याचा उतारा कमी होत नाही; पण आंबा आठ दिवसांत विकला गेला नाही तर सगळेच आर्थिक गणित कोलमडते;

पण गेल्या काही वर्षात कोकणात आंबा बागायतदारही संकटात आले. आंब्याचे पीक हुकमी राहिलेले नाही. अवकाळी पावसाने आंब्याची कळाच गेली. आंब्याचे व्यापारशास्त्र असे आहे की, एकदा पाऊस पडला की, आंब्याची चव संपली, असे गिऱ्हाईकाला वाटते आणि आंबा बाजारात उठेनासा होतो. अशा अनेक कारणांनी गेल्या काही वर्षात आंब्याचा व्यवसाय धोक्यात आलेला आहे. जे पांडुरंग कोले घाटावरून कोकणात व्यवसाय करण्याकरिता आले त्यांना गेली चार-पाच वर्षे वाढत्या किमतीने कर्जबाजारी केले. कारण रायवळ आंबा जसा बिनखताचा, बिनफवारणीचा तसा हापूस आंबा नाही.

आंब्याच्या कलमाला औषध फवारणी लागते आणि खतेही लागतात. खताचा आणि औषध फवारणीचा खर्च बेसुमार वाढला. शिवाय झाडावरून आंबा उतरवल्यानंतर आठ दिवसांत जर आंबा विक्री होऊन पैसा हातात आला नाही तर हा नाशवंत माल समजला जातो. त्यामुळे उत्पादन होईपर्यंतचा खर्च, शिवाय दलाल आंब्याचा भाव पाडूनच खरेदी करतात. त्यामुळे मिळणारे कमी उत्पन्न, याचा मेळ कुठेच बसत नाही. परिणामी सातत्याने आर्थिक नुकसान सोसावा लागणारा आंब्याचा बागायतदार कमालीचा अडचणीत येतो. कोले यांचे तसेच झाले.

ते कमालीचे अडचणीत आले. खर्चाची तोंडमिळवणी होईना. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे लगडलेला आंबा मातीमोल झाला. २४ तासांत काळे डाग पडून आंब्याचे पीक डोळय़ासमोर वाया जाताना दिसत होते. कोले यांची स्थिती तशीच झाली. सतत पाच वर्षे ते कर्जफेडीत अपयशी ठरले. उत्पन्नच नाही तर कर्ज फेडणार कुठून? बँकेचे व्याज वाढत चालले. नोटिसांवर नोटिसा आल्या. कोकणी माणसाची प्रवृत्ती सहसा बँकेकडून कर्ज घेण्याची नाही. तसे पाहिले तर कोणत्याच शेतक-याला कर्ज बुडवावे, असे कधीच वाटत नाही.

गेल्या वर्षभरात ४००पेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या. कर्ज फेडू न शकल्यामुळे अपराधी भावनेने केलेल्या त्या आत्महत्या आहेत. महाराष्ट्राचा समग्र विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकण या विभागांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस पिकाला कोणत्याही पक्षाचे सरकार असले तरी संरक्षण मिळते. कारण सर्वच पक्षातल्या साखर कारखानदारांचे साखर धंद्याशी हितसंबध निगडीत आहेत आणि त्यामुळे ऊस उत्पादक शेतक-याला मदतीचा हात द्यायला कोणतेही सरकार तत्पर असते.

त्यात अवाजवी काही नाही. कारण ग्रामीण भागात ऊस पिकवणा-या शेतक-यांमुळेच सहकार क्षेत्र फुलले आहे आणि रोजगाराच्या संधी वाढलेल्या आहेत. शिवाय प्रक्रिया उद्योगही मोठय़ा प्रमाणावर आहेत. कोकणामध्ये अजून प्रक्रिया उद्योगाला फार मोठी सुरुवात झालेली नाही. उलट आंबा बागायतदार शेतकरी आंब्याच्या दलालांकडून पैशांची उचल करतो आणि ही उचल घेतलेल्या रकमेवर १८ टक्के व्याजाने दिली जाते. हे १८ टक्के व्याज म्हणजे पठाणी व्याज आहे.

आंब्याचे उत्पादन हातात येण्यापूर्वी घेतलेले कर्ज फेडताना त्याची दमछाक होते आणि आंबा विक्रीत नुकसान झाले तर हातात येणारी रक्कम तुटपुंजी असल्यामुळे हा बागायतदार निकालातच निघतो. कोले यांचे तसेच झाले आणि त्यातून निराशेपोटी त्यांनी आत्महत्या केली. कोकणातल्या शेतक-यांवर ही वेळ यायची नसेल तर सरकारने गांभीर्याने हा विषय हाताळला पाहिजे.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. Aaila aapan aashya deshat rahto jithe Doodha peksha minaral waterchi kimat jasta aahe.
    minaral waterchi sadi bottle rs 20-22 rupies paryant bhette aani shetkarya kadun doodh 16-17 rupies ne kharedi kela jato yaar kiti hassyaspad aahe he sarv manje aata gavakadil lokani pravasat pani kharidnya peksha doodhch ghevun pravas karne parvdel nahi ka????
    shetkaryanchya aatmahatyevar(suside) var charchya jordar chalu aastat pan sadha vichar sudha he talu shakto ek te dedh varsha mage haach dar 22-24 rupies hota aani vikri sealing rate 40 rs hota aaj kharedi rate 16-17 aahe aani saleing rate same manje kai shetkaryanchi aani comman manchich marnar ka tumi???
    Kontari engraj Bharat sodun jatana bolala ho ta ki ya deshat paani sudda kharedi karave lagel. pan yaar tu thoda kami padlas ya deshat pani doodha peksha mahag ghava lagel bolayla hava hotas bhai tu aanles ha acche din aani hech aache din astil tar shetkaryala aajun vicharach karayla nako barobar na????
    Plz mazya eka que. cha ans dya ka karu naye shetkaryane aatmhatya???? kapus tutpunjya bhavat jato aani tyache kapde banlya nantar shetkari nusta tyacha bhavch baghto kanda oniyan kadhi comman manla radavto tar kadhi shetkaryala madhe sheticha vikas hota yava yasathi jod dhanda manun doodh dhanda chalu zala aani aaj jeva shtkaryane 1 lakh te 1.5 lakhchi loans kadun doodh vyavsay chalu kela tar doodhala rate nahi aaha loan kadlelya shetkaryane kai karaycha?????

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट