लोकसभा निवडणूक निकाल
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या दिलीपकुमार गांधी यांनी विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजीव रावळे यांचा दोन लाख ९ हजार १२२ मताधिक्यांनी पराभव केला. बॉलीवूड अभिनेत्री दिपाली सय्यद यांचाही या निवडणुकीत दारुण पराभव झाला.
यापूर्वी २००९ च्या निवडणुकीतही या मतदारसंघातून भाजपच्या दिलीप गांधींचा विजय झाला होता.
उमेदवार | पक्ष | मिळालेली मते |
राजीव राजळे | राष्ट्रवादी | ३,९६,०६३ |
दिलीप गांधी | भाजप | ६,०५,१८५ |
दिपाली सय्यद | आप | ७,१२० |
मतदानाची टक्केवारी | ६०.००% (५१.८४%) |
Marathi