पालिका म्हणजे मुंबईची स्थानिक स्वराज्य संस्था. पाणी, वीजपुरवठा, रस्ते, आरोग्य अशा मूलभूत सुविधा पुरवण्याबरोबरच शहरीकरणात, नागरीकरणात नव्याने काही समस्या निर्माण होत असेल तर त्यावर उपाय योजून त्याची झळ रहिवाशांना बसणार नाही, याची काळजी घेणारी पालक संस्था. पण मुंबई महानगरपालिकेने गेल्या काही वर्षात मुंबईचा तर कचरा केला आहेच पण त्याचबरोबर वेगाने वाढणा-या या कच-याचे डंपिंग गाऊंडवर कोणतेही नियोजन न केल्यामुळे हा कचरा सगळीकडे पसरलेला दिसतो. याला जितके रहिवाशी जबाबदार आहेत तितकेच या कच-याची विल्हेवाट लावणारी पालिकाही जबाबदार आहे. आता पालिकेने परिसरातील कचरा उचलण्यासाठी रोबोटिक कचरापेटी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. ही कचरापेटी कचरावेचक महिलांसारखी दारोदार जाऊन कचरा गोळा करत नाही किंवा सोसायटीत कचरेवाल्याप्रमाणे घरोघर जाऊन कच-याच्या बादल्या रिकाम्या करत नाही. पालिकेने नेमलेले कंत्राटदार मुंबईतील कचरा वेळेवर उचलत नाही, तो साचू देतात, अशी तक्रार वारंवार केली जाते. या कच-यावाहू गाडय़ांच्या फे-याबद्दलही मोठे गौडबंगाल आहे. नेमक्या फे-या किती होतात, याचेही मोजमाप कोणी करत नाही. हे सगळे महाभारत सुरू असतानाच पालिकेने आता रोबोटिक कचरापेटी लोकांसमोर आणली आहे. ही चालती फिरती कचरापेटी नेमकी किती दिवस चालेल, त्याचे व्यवस्थापन कोण आणि कसे करेल, यासाठी किती पैसे खर्च करण्यात आले आहेत, ही योजना प्रायोगिक तत्त्वावर आहे म्हणजे ही रोबोटिक कचरापेटी मोफत दिली गेली आहे का, इथपासून सगळा डोक्यात कचरा तयार झाला आहे. पालिकेने डोक्याचा कचरा करून टाकला आहे. स्वाईन फ्लूची लागण झाल्यापासून राज्य सरकारने आणि पालिकेने कच-याचे व्यवस्थापन नीट होईल, याकडे लक्ष देणे आवश्यक होते; पण स्वाईन फ्लूचा धसका घेतल्यानंतरही पालिका अशा प्रकारे रोबोटिक कचरापेटीचा प्रयोग मुंबईकरांवर करून पाहत आहे. स्वच्छता, कच-याचे नीट नियोजन आणि कचरा साचणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक असताना रोबोटिक कचरापेटी सादर करून पालिका लोकांची करमणूक करत आहे. लहान मुले आणि मोठय़ांसाठीही ही करमणूक आहे. या कचरापेटीची क्षमता काय आणि किती कचरा ती सामावून घेणार, त्यात जमा झालेला कचरा पुन्हा कोण, कुठे नेऊन टाकणार, अशा सगळ्या परस्पर पूरक बाबी आहेत. अशा मनोरंजन करणा-या कचरापेटीमुळे या मागील मूळ हेतूच बाजूला पडेल. याबाबतचा विचार पालिकेने केलेला दिसत नाही. पालिकेच्या अखत्यारित असलेल्या कचरा व्यवस्थापन खात्याचा कारभार सुधारला तरी मुंबईत दररोज साचणा-या कच-याला आळा बसेल. कच-याची विल्हेवाट आणि नियोजन हे किमान पुढील २० ते २५ वर्षाचा विचार करून करावा लागतो. तेवढी पालिकेची क्षमता आहे का? मुंबई आता उभी वाढत असून उंचच उंच टॉवर्स उभे राहत आहे. त्यासाठी जास्तीचे पाणी, वीज तर लागणार आहेच पण त्याचबरोबर या टॉवर्समधून निर्माण होणारा मोठय़ा प्रमाणातील कच-याचेही नियोजन करणे आवश्यक आहे.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on
गाढवाला वाघाचे चामडे घातले म्हणून गाढव वाघ होत नाही.मुंबईचे प्रशासन आणि लोक प्रतिनिधी उकिरडा फुंकणारे गाढव असणार.म्हणून मुंबईत कचरा वाढत आहे.