रवी पुजारी टोळीसाठी खंडणी मागितल्याप्रकरणी व बडय़ा राजकीय नेत्यांना खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी भाजपाचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचा पुतण्या बिपिन पाटीलला अटक केली आहे.
कल्याण- रवी पुजारी टोळीसाठी खंडणी मागितल्याप्रकरणी व बडय़ा राजकीय नेत्यांना खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी भाजपाचे माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांचा पुतण्या बिपिन पाटीलला अटक केली आहे. पाटीलबरोबरच दयानंद जतन ऊर्फ चड्डी या कुख्यात गँगस्टरला अटक केली. या दोघांनी महिन्याभरात १८ लाख रुपये पुजारीला पाठवल्याचा आरोप आहे.
या दोघांनी आमदार प्रताप सरनाईक, नगरसेवक रमेश म्हात्रे, मनसे जिल्हाध्यक्ष राजू पाटील, बांधकाम व्यावसायिक प्रफुल्ल शहा यांच्यासह पाच जणांकडून खंडणी मागितली होती. या बरोबरच ९ जणांची सुपारी दिली होती, असा बिपिन पाटील व दयानंद जतनवर आरोप आहे.
शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना जीवे ठार मारण्याची सुपारी शिवसेनेच्या लोकांनी दिल्याची तक्रार रमेश म्हात्रे यांनी विष्णूनगर पोलीसांना दिली होती. तर एका गॅँगस्टरच्या डायरीत मनसेचे जिल्हा अध्यक्ष राजू पाटील यांचे नाव असल्याचा पोलिसांचा दावा होता. पण पाटील यांनी तो फेटाळला.
जोगेश्वरी-पूर्व व पश्चिमयेथे कितीतरी टवाळकी व्यक्ती,महिला,त्यांची मुले आहेत.जे अशाटोळीमध्ये सामीलआहेत. त्यांच्याघरात जाऊन जर गुन्हेशाखेच्याअधिकाऱ्यांनी पहाणी केलीतर जवळजवळ ८०टक्के रहिवाश्यांकडे तलवार, चौपर,बंदूक,लोखंडाचे पारे सापडतील.कारण तेथील कित्येकव्यक्ती कामधंदा करीतच नाही.अशावेळेस त्यांच्याजवळ उपजीविकेसाठी जोपैसा लागतो,ते त्याव्यक्ती कुठून आणतात?याचीचौकशी जरी स्थानिकपोलिसचौकीतून शेजारील व्यक्तींनी मागितली तरीती मिळतनाही.यांचेसंबंध स्थानिकपोलिसचौकीतील अधिकाऱ्यांशी जवळचे त्यामुळे जर त्या व्यक्तीचीचौकशी करण्यास सांगितले तर उलट पोलिसअधिकारी आपल्याच कामाधंद्याची चौकशी करण्यात मग्न आणि तुला कामधंदा करायचाअसेल तर अशाव्यक्तींच्या नादी लागूनको असे धमकीच्यास्वरात उत्तर देऊन साध्या सुध्याव्यक्तीस मारहाण,शिवीगाळकरून त्यांच्याकडूनच उलटसुलट चार्जेसमारतात.मग पोलीसानाही सर्वसामान्य व्यक्ती मदत तरी कशीकरेल?कोणतीव्यक्ती बाहेरीलराज्यातून का व कोणत्या कारणास्तव आलीआहे,याचीही चौकशी स्थानिकपोलिसचौकीतील अधिकारी कधीच करत नाही किंवा रात्रीचे राउंडअपहि करत नाही. अशा मुळे मुंबईत दहशत पसरवणारे कित्येक परप्रांतीय याचा फायदा उचलतात, पैसे काय त्यांना कधी इमारत विकासकाकडून, किंवा ज्वेलरी दुकानदाराकडून, सिने निर्मात्याकडून मिळत राहतो. इमारत विकासक किंवा ज्वेलरी दुकानदार कधीच खरी किंमत कागद पत्रावर किंवा चोख पावतीवर लिहत नाही. हम तुम्हारा Protection करने के वास्ते आये है, कभी जरुरत पडे तो हमे बुलाओ असे करून काहीच कामधंदे न करता त्या व्यक्ती आणि मुंबई पोलिस यांचे हफ्ते बांधलेले असतात. अशा व्यक्तिंस पैसा पुरवण्यास हि इमारत विकसकास, चित्रपट निर्मात्यास किंवा ज्वेलरी दुकानदारास काही वाटतच नाही. कारण रु.i २०/- लाखाची सदनिका विकासक रु.१३/- ते रु.१४/- दर्शविणाऱ्या व्यक्तीस संपूर्ण इमारतीच्या विक्रीवर कितपत फायदा होत असेल. जसे सत्या चित्रपटातील एक डायलॉग उस दिन एक Flat बेचा ना तू मुझे मालूम है कितना कमाया, नेक्स्ट टाइम फोन नही करेगा. तर नायक चित्रपटातील अनिल कपूर जसे Sales Tax वाचवण्याकरिता नागरिकांस खोटी पावती दिली जाते, इससे आपका पैसा बचेगा म्हणून दुकानदार हि खुश आणि गि-हाइकसुद्धा. विकासक म्हणतो कम रक्कम दिखाओगे तो Stamp Duty,Registration Charges बचेगा. जर कायदेशीर गेलात तर कोणतेच पोलिस अधिकारी किंवा कामं धंदे न करणारे गुंड यांचे Protection तुम्हाला लागणार नाहि आणि जर जीवाला घाबरत असाल तर पोलिस खात्यात येऊ नका व धंद्यात पडू नका.