मुलीचा विवाह १८ वर्षाच्या आत आणि मुलाचा विवाह २१ वर्षाच्या आत करणे कायद्याने बंदी आहे. या वयापेक्षा कमी वयात विवाह करणे, हा बालविवाह मानला जातो. सरकारने बालविवाह प्रतिबंधक कायदा आता कडक केला आहे. परंतु अनेक सामाजिक संघटनांच्या पाहण्यांमध्ये असे आढळले आहे की, महाराष्ट्रातल्या निदान ५० टक्के मुलींचे विवाह १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच होतात. कायद्याने बंदी असली तरी मुलींचे वय १८ वर्षे उलटले असल्याचा बनावट दाखला तयार केला जातो आणि लग्ने लावून दिली जातात. तेव्हा कागदोपत्री काही म्हटले असले तरी प्रत्यक्षात ब-याच मुलींचे विवाह १८ वर्षाच्या आत झालेले आहेत. त्याचे अनेक गंभीर परिणाम समाजामध्ये जाणवतात. कारण मुळात विवाहच १८ वर्षाच्या आत झाला असेल तर त्या मुलीवर २० वष्रे उलटण्याच्या आतच मातृत्व लादले जाते. तिच्या पोटी जन्माला येणारी मुले अशक्त असतात. त्यामुळे सरकारने असे बनावट दाखले तयार करून बालविवाह करून ते कायदेशीर असल्याचे दाखवण्याच्या प्रवृत्तीवर एक उपाय म्हणून या विवाहाची जबाबदारी गावोगावच्या ग्रामसेवकांवर टाकण्याचे ठरवले आहे. गावात ठरलेले विवाह आणि विवाह होत असलेल्या मुलींची वये या गोष्टी ग्रामसेवकाला कळू शकतात. तेव्हा एखाद्या गावात असा बालविवाह झाला तर तेथील ग्रामसेवकाला जबाबदार धरावे, असा नियम सरकारने केला आहे. बालविवाह हा सामाजिक रोगच आहे. पण पालकांचा नाईलाज असतो. कारण मुली १२-१३ वर्षाच्या झाल्या की, त्या मोठय़ा दिसायला लागतात. कामुक नजरांच्या त्या शिकार होतात. अशा मुलींचे रक्षण करणे हे त्यांच्या गरीब पालकांसाठी दिव्यच असते. त्यामुळे ग्रामीण भागात काम करणा-या अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकत्रे पालकांना बालविवाहाचे दुष्परिणाम पटवून द्यायला लागले की हेच पालक या कार्यकर्त्यांना प्रतिप्रश्न करतात. ‘बाराव्या किंवा तेराव्या वर्षातच वयात आलेली मुलगी अठराव्या वर्षापर्यंत घरात सांभाळणे ही मोठी जोखीम असते, ती कोण सांभाळणार?’ असा या पालकांचा प्रश्न असतो. केवळ ग्रामीणच नव्हे तर शहरी भागातल्या तरुण मुलीसुद्धा गुंडांच्या आणि रोडरोमिओंच्या त्रासाला बळी पडत असतात. २०१२मध्ये महाराष्ट्रातील सुमारे १,०५० तरुणींनी गुंडांच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. अनेकींनी शिक्षण सोडलेले आहे. तेव्हा या छेडाछेडीमुळे आणि पोलिसांच्या याबाबतीतल्या निष्काळजीपणामुळे, दुर्लक्षामुळे पदरी मुलगी असणे ही पालकांसाठी जोखीम झालेली आहे. छेडछाड करणा-यांना कठोर शिक्षा होत नाही. त्यामुळे ही मुले छेडछाड करण्यास धजावतात. म्हणून छेडछाड करणे हा दखलपात्र गुन्हा करून तो अजामीनपात्र करण्याचा निर्णय सरकार घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु अजूनतरी त्या दिशेने काही पावले पडलेली नाहीत. मुलींच्या छेडछाडीचा विषय सरकारला किती तातडीचा वाटतो, हे यावरून दिसून येते. मात्र, या दिरंगाईचा आणि ग्रामीण भागात होणा-या मुलींच्या बालविवाहांचा प्रत्यक्ष संबंध आहे, हे फार कमी लोकांच्या लक्षात येते.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on
How neat! Is it really this simpel? You make it look easy.