एका बाजूला करिअर आणि दुस-या बाजूला वृद्ध पालकांची चिंता.. त्यामुळे नोकरीधंद्यानिमित्त बाहेर पडताना माता- पित्यांना घरात एकटे ठेवायचे कसे, अशी भीती मुलांच्या मनात निर्माण होते.
मुंबई- एका बाजूला करिअर आणि दुस-या बाजूला वृद्ध पालकांची चिंता.. त्यामुळे नोकरीधंद्यानिमित्त बाहेर पडताना माता- पित्यांना घरात एकटे ठेवायचे कसे, अशी भीती मुलांच्या मनात निर्माण होते. तरीही काळजावर दगड ठेवून मुले कामावर जातात.
वयोवृद्ध आई-वडील हे ‘हम दो, हमारा एक’ या छोटया कुटुंबांसाठी भार ठरत आहेत. या वृद्धांचा आधार मुंबई महापालिका ठरणार असून लहान मुलांच्या पाळणाघराच्या धर्तीवर वयोवृद्धांसाठी डे-केअर सेंटर सुरू करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे.
मुंबईत स्वतंत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात आली आहे. त्यामुळे मातापित्यांच्या देखभालीकडे मुलाबाळांचे दुर्लक्ष होत आहे. मात्र, कामावर निघताना आई-वडिलांना घरात एकटेच ठेऊन जावे लागते.
या वयोवृद्धांची काळजी पालिकेच्या वतीने घेतली जाणार आहे. मालाड पश्चिमेला पहिले डे-केअर सेंटर सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती सहायक आयुक्त (नियोजन) प्राची जांभेकर यांनी दिली आहे.
लहान मुलांसाठी ज्याप्रमाणे पाळणाघर असते, त्याच धर्तीवर हे डे-केअर सेंटर स्थापन करण्याचा विचार असून त्याबाबतचे मार्गदर्शक धोरणही तयार केले जात आहे. मात्र, हा वृद्धाश्रम नसून सकाळी ज्येष्ठ नागरिक या
ठिकाणी येतील आणि संध्याकाळी ते परत घरी जातील. या कालावधीत त्यांचा विरंगुळा, जेवण, नाश्ता, वैद्यकीय उपचार आदींची व्यवस्था करण्यात येणार आहे. याठिकाणी ज्येष्ठांना सुविधा पुरवून त्यांचा दिवस आनंदात घालवण्याचा प्रयत्न केला जाईल.
मात्र,यावर अद्यापही अंतिम निर्णय झालेला नसून याचा मसुदा तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कामावर निघताना आई-वडिलांना घरात एकटेच ठेऊन जावे लागते,त्यामुळे आजूबाजूची मंडळी उगीचच चिडवा चिडवीकरून त्यांच्या मनात काहीतरी घाणेरडे विचार तर आणून देणार नाही ना? खायचे आपल्या घरचे आणि दुसऱ्याच्या दारात जाऊन चिडवाचिडवी, आरडाओरड करायची अशी सवय चाळीतील कित्येक स्त्रियांची आहे. आपल्या घरात सासू बरोबर सुनेचे पटत नसेल तर ती सून किंवा सासू दुसऱ्याच्या घरातील चांगले चाललेले कार्य कसे बिघडवता येईल? या प्रयत्नात असतात.”इनका लडका देख कैसा है?उसकी बहु देख कैसी है? वो उसको मरती है” आपल्याला ज्यांच्या घराचे विध्वंस करायचे आहे, त्यांच्या समोरील घरातील व्यक्तींशी उगीच बड्याबड्या बाता मारून चांगल्या घराच्यासमोर आरडाओरड करत बसायचे, इसके दरवाजे पर थुंकने का,पानी डालने का, दरवाजे पे खडा नही रहेने देने का, दरवाजा, खिडकी खोलने नही देनेका, रातको काम धंदेसे आते वक्त जबरदस्ती मुझे बुला मै सिर्फ तेरेसे बात करती हुं तो इसकी क्यू जलती है. उसके पीछे रहने वाले को भी बोला है रातको सोते समय दिवार ठोकते रहेने का, जबरदस्ती बारा बजे तक चील्लाम चाली करने का. हम तकलीफ दे रहा है, ओ दुसरे एरिया के लोगो को किधर मालूम है, चिल्लमचाली करने का, फिर ओ टिवि नही तो सीडीप्लेयर बजाते रहेगा और हम पोलिस चौकी मे बोलेंगे देखो कितने जोर से गाना बजता है,जब ओ टिवि या सीडीप्लेयर लगायेगा तब हम सब सोकर लेनेका और जब वो सोने जायेगा तो जबरदस्ती वापस चिल्लमचाली करने का, अगर उसने पोलिसचौकी मे हमारा कम्प्लेंट किया तो सब मिलकर पोलिसवाले को दिखाने का, देखो वो कितना जोर से टिवि, सीडीप्लेयर बजाता है.ज्यादा बोलेगा तो पोलिसचौकीमे अपना साहब लोगसे पहेचान है,तू लफडा कर. हम सब मिलके झूठा केस करेगा.फिर लोग इनको गलत नजरोंसे देखेगा,क्युंकी मेरे आदमी को इस वक्त इलेक्शन मे खडा रहेना है.तुम सब ऐसा काम करोगे तो लोग उन्हे औरतो को इन्साफ देनेवाला भगवान समजेगा.” बाहेरील राज्यातून आलेल्या परप्रांतीयाचे लाड,कौतुक त्यांचे आई-वडील पुरवू शकले नाहीत.त्यामुळे ते सर्व मुंबईसारख्या शहरात हा द्वेष निर्माण करण्यास आले,अशा स्त्रियांना मुंबईपोलिस हि आटोक्यात आणू शकत नाही,कारण पोलिसातील कित्येक अधिकाऱ्यांची अशा स्त्रियांशी संबंध आहेत. तुम्हाला त्याचा काटाच काढायचा आहे ना,मग मुद्दाम कळी काढा, आम्ही त्याला ह्या ना त्या केसमध्ये त्याला अडकवू शकतो. शेवटी सरकारने आम्हाला खाकी दिली ती कधी उपयोगी येणार?सरकारने फक्त स्थानिक व्यक्तींकरिता “हम दो हमारे दो” हा कायदा अमलात आणला आहे.परंतु जोगेश्वरी(पूर्व)येथे कित्येक परप्रांतीय भाडेकरू तत्वावर राहत आहेत.जे फक्त राडा करण्याकरिता अशा चाळीमध्ये वास्तव्य करीत आहेत.उलट अशांनाच तेथील स्थानिक पोलिसचौकी आणि तेथील अधिकारी मदत करत आहेत.जो व्यक्ती कामधंदा करीत आहे,त्याच्या पाठी हे पोलिस अधिकारी हात धुउन लावले जातात, पण त्या परप्रांतीयांच्या कामाधंद्याची चुकुनही कधी कोणताच पोलिस अधिकारी चौकशी करीत नाही. तो व्यक्ती कोणतेच काम धंदे करत नाही तर त्याचा उदर निर्वाह चालतो कसा, याबद्दल कधी पोलिस चौकीने चौकशी केली आहे का? “सामनेवाले घर मे इतने आदमी लोग कब आये?क्यू आये?खालीफिली वो लोग झगडा करके,गालीगलोच कर रहे है.” एवढे सर्व सांगूनही स्थानिक पोलिस चौकी किंवा तेथील अधिकारी कोणतेच पाऊल उचलत नाही. उलट असे सांगणाऱ्यासच आरोपी दर्शवून त्याच्याकडून उलटसुलट चार्जेस मारले जातात. जशा एखाद्या मिटिंग किंवा सभा भरवली जाते अशा प्रकारे एखाद्याच्या दारात त्या स्त्रिया उभ्या राहून दर दिवशी गोंधळ घालीत बसतात. त्यामुळे एका बाजूला करिअर आणि दुस-या बाजूला वृद्ध पालकांची चिंता.. त्यामुळे नोकरीधंद्यानिमित्त बाहेर पडताना माता- पित्यांना घरात एकटे ठेवायचे कसे, अशी भीती मुलांच्या मनात निर्माण होते, म्हणून वयोवृद्धांसाठी डे-केअर सेंटर सुरू करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्या बद्दल त्या आई वडिलांचे मुले, मुली त्यांचे शतश: आभारी राहतील.