पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याच्या बेतात असलेल्या पाच संशयित दहशतवाद्यांना मंगळवारी तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्यात कंठस्नान घालण्यात यश आले.
हैदराबाद – पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याच्या बेतात असलेल्या पाच संशयित दहशतवाद्यांना मंगळवारी तेलंगणाच्या वारंगल जिल्ह्यात कंठस्नान घालण्यात यश आले.
न्यायालयाच्या सुनावणीसाठी या पाचही दहशतवाद्यांना नेले जात असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हे पाचही दहशतवादी ठार झाले. ८० किमी अंतरावरील अले आणि जनगावं दरम्यान ही घटना घडली.
दोन पोलिसांना ठार केल्याप्रकऱणी अटकेत असेलले विकारुद्दीन अहमद आणि त्याचे चार साथीदार यांना ठार मारण्यात आली. २०१० मध्ये हैदराबादमधील पोलिसांवर हल्ला केल्याप्रकऱणी या दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. ते वारांगल मध्यवर्ती कारागृहात त्यांना ठेवण्यात आले होते.
इन कौंटर ला सुरुवात झाली.गुजरातची हवा भारत भर लवकरच पसरणार.याची झलक तेलंगाना पासून सुरु झाली.