पाकिस्तानी राज्यकर्त्यांची भारताबाबतची भूमिका ही नेहमीच दुटप्पी राहिली आहे. एखादी गोष्ट घडलीच नाही किंवा आमचा त्यात काहीच हात नाही, असा कांगावा पाकिस्तान नेहमीच करत आला आहे. भारताबरोबर संबंध सुधारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा कांगावा करणा-या पाकिस्तानने भारताला विशेष राष्ट्राचा दर्जा नियोजित वेळ निघून गेल्यानंतरही न देणे, हा याच कांगाव्याचा एक भाग आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पूँछ जिल्ह्यात ८ जानेवारीला पाकिस्तानी लष्कराने सकाळी भारतीय नियंत्रणरेषेत घुसून भारतीय गस्ती पथकावर केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद तर काही जखमी झाले होते. शहीद झालेल्या दोन्ही जवानांचा शिरच्छेद करण्याचे अमानवी कृत्य तर केलेच पण त्यापैकी एका जवानाचे धडही पळवून पाकिस्तानी लष्कराने माणुसकीलाही काळिमा फासला. पाकिस्तानच्या या असंस्कृत आणि अमानवी कृत्यावर भारतात संतापाची लाट उसळली. भारतीय संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री यांनी या क्रूर कृतीचा तीव्र निषेध करून पाकिस्तानला सज्जड दम भरला आहे. मात्र, अशा प्रकारचे कृत्य घडलेच नसल्याचा कांगावा पाकिस्तानने नेहमीप्रमाणे केला आणि घडले असेल तर पाकिस्तान लष्कराचा अशा कृत्यात सहभाग नाही. उलट ही घटना घडण्यापूर्वी एक दिवस आधीच भारताच्या जवानांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात एक पाकिस्तानी जवान ठार झाल्याचा आरोप पाकिस्तानने केला. पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खार यांनी तर त्यावर कहर करण्याचा प्रयत्न केला. ‘पाकिस्तानने शस्त्रसंधीचे कधीही उल्लंघन केलेले नाही. भारतीय नेत्यांनी अनावश्यक आणि परिस्थिती बिघडेल, अशी वक्तव्ये करू नये. अशा प्रकारची कोणती घटना घडली असेल तर भारत आणि पाकिस्तानसाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या निरीक्षक गटाकडून झाल्या प्रकाराची शहानिशा करून घेऊ,’ अशी मागणी खार यांनी इस्लामाबाद येथे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केली. अशा प्रकारच्या घटनांमुळे दोन्ही देशांच्या शांतता प्रक्रियेवर आणि व्यापारावर कोणताही परिणाम होणार नाही, असे पेटंट वाक्य बोलायलाही त्या विसरल्या नाहीत. या सांगण्यामागे परिस्थिती बिघडली तर त्याला भारतच कसा जबाबदार होता, असे सूचवायचे होते. भारतविरोधी धोरण आता पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनलेल्या हीना रब्बानी यांच्या नसानसातही चांगलेच भिनू लागले आहे. भारतीय प्रसारमाध्यमांनी पूँछमध्ये घडलेल्या घटनेला अवास्तव महत्त्व देऊन आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे तर पाकिस्तानी माध्यमांनी हा मुद्दा जबाबदारीने हाताळला आहे, असे सांगत पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या भूमिकाचे कौतुकही केले. १९ जुलै २०११ पासून परराष्ट्रमंत्री पदाची धुरा सांभाळणा-या हीना खार यांनी त्याआधी अर्थखाते आणि परराष्ट्र खात्यात राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे. २००२ मध्ये राजकीय वाटचाल सुरू केलेल्या हीना आता पूर्ण पाकिस्तानी राजकीय मानसिकतेच्या बनलेल्या आहेत. कांगावा करण्याची पाकिस्तानची भूमिका त्यांनीही जाणीवपूर्वक वठवायला सुरुवात केली असल्याचे त्यांनी केलेल्या विधानांमुळे स्पष्ट झाले आहे.
कांगाव्यात अव्वल
RELATED ARTICLES
LEAVE A REPLY
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on
आज सोनिया आणि मनमोहन महत्वाच्या पदांवर असताना काहीही होणे शक्य नाही. मुंबई वरील हल्ल्या नंतर पाकिस्तान विरुदध लष्करी कारवाई करण्याची सुवर्ण संधी भारताने सोडली. पाकिस्तानी कलाकारांना, क्रिकेट खेळाडूंना आपण डोक्यावर घेतो. मुशर्रफ जेव्हा अध्यक्ष असताना भारतात आले होते तेव्हा आपण त्याना डोक्यावर घेतले. कारगिल युद्धाचे सूत्रधार ते होते हे पण आपण विसरलो. लोक नियुक्त सरकारचे पाकिस्तानी लष्करवर काहीही नियंत्रण नाही. बेनज़ीर तर म्हणालीच होती की ISI is a state within state. पाक व्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या तळांवर हल्ले करणे हा आंतरराष्ट्रीय नियमांनुसार भारताचा हक्क आहे. त्याचा वापर करणे आपण अनेकदा टाळले. त्यामुळेच हाफीज़ सईद आज 120 कोटी लोकसंख्येच्या देशाला वाकुल्या दाखवतो.