लोकसभा आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर आता राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे असे मत महासचिव दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली– लोकसभा आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि हरयाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर आता राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे असे मत महासचिव दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले आहे.
राहुल यांनी पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडून सूत्रे स्वीकारावीत असे सिंह म्हणाले. सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला वाटते की राहुल यांनी पक्षाचे नेतृत्व करावे.
विशेष म्हणजे याआधी सिंह यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. राहुल यांनी पक्षाचे नेतृत्व करावे तर सोनिया गांधी यांनी ‘संयुक्त पुरोगामी आघाडी’चे नेतृत्व करावे असेही ते म्हणाले.
बहादुर शहा ज़फ़र दूसरा, असे हे रूप. धडाडीचा नेता हवा असे मा. नारायण राणे बाेलले हाेते. पण पक्ष नेते हे इतर विचार करत नाहीत. काेकणी वाघ शांत का बरे आहे ?