Friday, May 3, 2024
Google search engine
Homeमनोरंजनफिल्मसिटी मराठीसाठी!

फिल्मसिटी मराठीसाठी!

रुपेरी वाळूचे किनारे, नारळी-पोफळीच्या बागा, हापूसच्या गंधाने दरवळणा-या आमराया, असं निसर्गरम्य वातावरण लाभलेल्या कोकणात यापुढे ‘साउंड.. कॅमेरा.. अ‍ॅक्शन..’चा पुकारा झाला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. ‘महाराष्ट्र कलानिधी’चे प्रवर्तक नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे खास मराठी चित्रपटांसाठी अत्याधुनिक चित्रनगरी उभी राहत आहे. या चित्रनगरीच्या पहिला टप्प्याचं काम येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. या चित्रनगरीत काय असणार आहे?
मराठी चित्रपटांनी गेल्या काही वर्षात मोठी झेप घेतली आहे. वर्षभरात प्रदर्शित होणा-या मराठी चित्रपटांची संख्या वाढत आहे, त्याचवेळी कमाईचा आकडाही नवनवे उच्चांक गाठत आहे. तरीही मराठी चित्रपटांच्या निर्मिती करताना आजही अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतो. उदाहरणार्थ, लोकेशन न मिळणं, स्टुडिओचं भाडं न परवडणं वगैरे. त्यामुळे भारतातील चित्रपटसृष्टी जिथे जन्मली, वाढली आणि बहरली, त्या मुंबईतच मराठी चित्रपटांची उपेक्षा झाल्याची भावना निर्माण होते. यावर बरेचदा ओरड केली जात असली तरी उपाय सुचवायला कुणीच पुढे येत नाही. म्हणूनच ही परिस्थिती बदलण्यासाठी आता ‘महाराष्ट्र कलानिधी’चे नितेश राणे यांनी पुढाकार घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे मराठी चित्रपट निर्मात्यांसाठी हक्काची चित्रनगरी उभारण्याचा निश्चय त्यांनी केला आहे. नुकतीच त्यांनी या चित्रनगरीची घोषणा केली आहे.

मालवण येथे होणा-या या चित्रनगरीच्या पहिल्या टप्प्याचं काम येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. दीडेक वर्षात हा पहिला टप्पा पूर्ण होईल. या चित्रनगरीत नेमकं काय काय असणार आहे, मुळात मुंबईत एक चित्रनगरी असताना कोकणात ही दुसरी चित्रनगरी उभारण्याचं कारण काय, असे अनेक प्रश्नं मनात उपस्थित होणं स्वाभाविक आहे. त्याची उत्तरं नितेश राणे स्वत:च देतात.

या चित्रनगरीची संकल्पना स्पष्ट करताना ते सांगतात, ‘मुंबईत गोरेगाव येथे एक चित्रनगरी आहे, हे खरं आहे, पण तिथे शूटिंग करण्यासाठी मराठी निर्मात्यांना अनेक अडचणी येतात. बरीच धावपळ करावी लागते. कधीकधी आंदोलनंही करावी लागतात. या विरोधात अनेक जण आवाज उठवतात, पण महाराष्ट्र कलानिधीच्या स्थापनेपासून आम्ही हे सांगत आहोत की, आम्ही केवळ आवाज उठवण्यासाठी किंवा विरोध करण्यासाठी आलेलो नाही. आम्हाला आमच्या पद्धतीने यावर उपाय करायचा आहे. मराठी चित्रपटसृष्टीला आधार द्यायचा आहे. मराठी चित्रपटसृष्टी आज ख-या अर्थाने भरारी घेतेय. हळूहळू ती हिंदीशीही स्पर्धा करते आहे. दुनियादारी आणि टाइमपाससारखे चित्रपट यांचं उत्तम उदाहरण आहेत. भविष्यात आणखी अनेक चांगले चित्रपट येणार आहेत. हे सगळं करताना मराठी निर्मात्यांना जो मान, प्राधान्य आणि सवलत मिळायला हवी, ती मिळताना दिसत नाही. गोरेगावच्या फिल्मसिटीत शूटिंग करण्यासाठी त्यांना बराच खटाटोप करावा लागतो. अनेकदा आर्थिकदृष्टया परवडत नाही. अनुदानाचे पैसे लवकर मिळत नाहीत. ही परिस्थिती पाहून आम्ही असा विचार केला की, सगळे आंदोलन करताहेत, तेव्हा आपण वेगळ्या मार्गाने ही समस्या सोडवावी. म्हणून आम्ही कोकणात कलावंतांची भूमी असलेल्या सिंधुदुर्गात चित्रनगरी उभारायचं ठरवलं आहे. यासाठी आम्ही मालवणजवळचं ठिकाण निश्चित केलं आहे. ही चित्रनगरी शंभरहून अधिक एकरवर वसणार आहे. हे खूप मोठं काम असल्याने ते टप्प्याटप्प्याने होणार आहे. त्यामुळे आम्ही सुरुवातीला १० एकरच्या पहिल्या टप्प्याचं काम करणार आहोत. पहिल्या टप्प्यात चित्रीकरणासाठी लागणा-या गरजेच्या गोष्टी पूर्ण करण्यात येतील, त्यानंतर आम्ही तिचा विस्तार करू. या चित्रनगरीत मराठी चित्रपटांना प्राधान्य देण्यात येणार आहे आणि एकूणच मराठी मनोरंजन विश्वाला तिचा फायदा होणार आहे.’

एकदा मराठी निर्माता या चित्रनगरीत आल्यावर त्याला कुठलीही गोष्ट करण्याकरता बाहेर जायला नको, अशा प्रकारे या चित्रनगरीचं बांधकाम होणार आहे. प्रसिद्ध बॉलिवुड कलादिग्दर्शक आणि वास्तुरचनाकार जयंत देशमुख या चित्रनगरीचं बांधकाम करणार आहेत. या चित्रनगरीत काय काय असणार आहे, याची माहिती देताना नितेस राणे सांगतात, ‘या चित्रनगरीत सगळ्या अत्याधुनिक सोयी असतील. पहिल्या टप्प्यात आम्ही कॉलेज, मंदिर, तुरुंग, पोलीस ठाणं, इनडोअर स्टुडिओ अशी अनेक लोकेशन आम्ही उभी करणार आहोत. तसंच कलाकार-तंत्रज्ञांना राहण्यासाठी निवासस्थानंही बांधणार आहोत. म्हणजे इथे राहूनच ते आपल्या सिनेमांचं चित्रीकरण करू शकतील. मुंबईतील गोरेगावच्या चित्रपटनगरीत सध्या मराठी निर्मात्यांना भाड्यात सवलत दिली जाते, परंतु मालवण येथील चित्रनगरीत निर्मात्यांकडून त्याहीपेक्षा कमी भाडं आकारलं जाणार आहे. कमीत कमी दरात चांगल्या सोयी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील.’

सिंधुदुर्ग हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे. या चित्रनगरीमुळे या पर्यटनालाही चालना मिळेल, तसंच स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या चित्रनगरीच्या माध्यमातून कोकणच्या स्थानिक कलाकारांनाही प्रोत्साहन दिलं जाणार आहे. नितेश राणे हे सगळं आवर्जून सांगतात, तेव्हा या चित्रनगरीच्या उभारणीमागचा त्यांचा उद्देश किती व्यापक आहे, हे लक्षात येतं.

मराठी निर्मात्यांना कमीत कमी दरात चांगल्या सोयी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. – नितेश राणे

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. Good idea with good thought. In future, it can be converted into major tourist spot like Ramojee Film City of Hyderabad. In all, Malwan is going to be a tourist attraction .Certain type of guideline may be taken from Goa for this purpose. North Goa has developed into cluster of Beaches where tourists come every year.
    Transport facility plays major role in development of such spot. Hence trains from Mumbai to Malwan should be started. Now, Goa highway is to be four lanned and that will be benefit for Malwan. So also , transport communication from Pune, Kolhapur, Mahabaleshwar etc. will have to be upgraded. Boat rides,
    will play good role in development of tourist place.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट