सरकारच्या विरोधात कणखर भूमिका घेऊन सरकारवर कायम आपला वचक ठेवून लोकांच्या मागण्या विविध आयुधांच्या माध्यमांतून मंजूर करून घ्याव्यात अशी अपेक्षा असते.
सरकार कुणाचेही असो. विरोधी बाकावरील सदस्य सदैव आक्रमक असावेत, त्यांनी सरकारच्या विरोधात कणखर भूमिका घेऊन सरकारवर कायम आपला वचक ठेवून लोकांच्या मागण्या विविध आयुधांच्या माध्यमांतून मंजूर करून घ्याव्यात अशी अपेक्षा असते. हे करीत असता विरोधी बाकांवरील सदस्य कधी कधी प्रमाणापेक्षा अक्रमक झाले तरी क्षम्य असते.
एखाद्या वेळी या आक्रमकतेमध्ये कधी तरी एखादा असंसदीय शब्द गेला किंवा त्या सदस्यांकडून सभागृहात एखादे असभ्य कृत्य घडले तर त्याला निलंबित केले जाते. निलंबनाची मुदत अनेकदा जास्त असते. मात्र त्या आक्रमकतेमागील त्याची तळमळ लक्षात घेऊन पुढे सत्ताधारी पक्षाकडूनच निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव मांडला जातो, हे अनेकदा विधिमंडळाच्या इतिहासात घडलेले आहे.
विरोधी बाकावरील सदस्य कितीही आक्रमक झाले तरी सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी आणि मंत्र्यांनी संयमाने विचार मांडावेत अशी अपेक्षा असते. विशेषत: मुख्यमंत्र्यांची भाषा तर अत्यंत समजदारीची आणि संयमाची असली पाहिजे. मुख्यमंत्री हे राज्याचे पालक असतात. म्हणून त्यांचे वागणे, बोलणे पालकाच्या भूमिकेतून असावे अशी अपेक्षा असते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सभागृहातील वावर हा अजूनही विरोधी बाकावर असल्यासारखा आहे. शुक्रवारचे त्यांचे भाषण आणि आक्रमकता तर कोणत्याही मुख्यमंत्र्याला न शोभणारी अशीच होती.
ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, बोगस डिग्रीचे आरोप झालेले आहेत, अशा मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधी पक्षांचे सदस्य आक्रमक झाले होते. या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी संयमाने परिस्थिती हाताळणे आवश्यक होते. मात्र देवेंद्र फडणवीस अत्यंत त्वेषाने उठले आणि त्यांनी विरोधी बाकावर असावे अशा आवेशात बोलायला सुरुवात केली.
ते म्हणाले, ‘‘केवळ आरोप झाले म्हणून मंत्र्यांचे राजीनामे मागणार असाल तर विरोधी बाकांवरील अध्र्या लोकांना राजीनामे देऊन घरी बसावे लागेल.’’ या वेळी त्यांचा बोलण्याचा टोन, आवाज आणि बॉडीलँग्वेज कोणत्याही जबाबदार पदावरील नेत्याला शोभणारी नव्हती.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विरोधक आणि आपल्या वडिलांमध्येच तुलना करून टाकली. विनोद तावडे यांच्या बोगस पदवी प्रकरणावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत. विनोद तावडे म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण, जयंत पाटील यांच्याप्रमाणे माझे वडील श्रीमंत नव्हते.
माझे वडील म्हाडामध्ये साधे क्लार्क होते. चव्हाण आणि पाटील यांचे वडील श्रीमंत असल्याने त्यांना परदेशात शिक्षण घेता आले. माझे वडील गरीब असल्याने मला परदेशात पाठविणे शक्य नव्हते. मग काय गरिबाच्या मुलाने शिकू नये काय? त्यांना शिक्षणाचा अधिकार नाही काय, अशा भाषेत आपला बचाव करण्याचा प्रयत्न केला.
ज्यांचे वडील गरीब आहेत, त्या सर्वानीच ज्ञानेश्वर विद्यापीठासारख्या बोगस पदव्या घ्याव्यात, अशी शिक्षणमंत्र्यांची अपेक्षा आहे काय? सर्व गरीब विद्यार्थी अशाच पदव्या घेतात काय? गरिबीमध्ये राहूनही उच्च, दर्जेदार शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांचा अवमान आहे. भाजपाचे नेते सत्ताधारी बाकावर बसूनही अजून सत्ताधारी म्हणून आवश्यक असणारा संयम त्यांच्याकडे आलेला नाही.
माननिय श्री / श्रीमती
धन्यवाद,
आपला “ईमेल” मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाला असून तो पुढील कार्यवाहीसाठी संबंधीत विभागास पाठविण्यात आला आहे.
नोंदणी शाखा,
मुख्यमंत्री कार्यालय.
________________________________________
From: mangeshjoshi992@gmail. com [mangeshjoshi992@gmail.com]
Sent: Saturday, August 05, 2017 1:05 AM
To: Shri. Devendra Fadnavis (Chief Minister)
Subject:
प्रति,
देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री,महाराष्ट्र.
तुम्ही ई-मेल वरून तक्रारींची दखल घेणे बंद केले आहे व आपले सरकार सुरू केले आहे. त्यावर दाखल केलेली माझी तक्रार जी अजून सुटलीच नाही ती तुम्हास पाठवत आहे. काय जी आर तर काढलाय म्हणे तक्रार सुटली नाही तर जबाबदार अधिकारी यांना संपर्क करा, फोन करा. स्वत:मात्र नामानिराऴे! सामान्य नागरिक फुकटपगारखाऊ अधिकारी मंडऴींच्या मागे लागणार अाणि मुख्यमंत्री पोट फुगवून हिंडणार व जबाबदारी झटकणार. मला अनेकजण म्हणत आहेत मुख्यमंत्र्याचे लाचखाऊ अधिकारी एेकत नाहीत म्हणून त्यांनी ही आयडीया केली आहे, कशाला गेलात आपल्या सरकारात!
हल्ली यशवंतराव चव्हाण हयात नाहीत, त्यांच्या पुतळ्याच्या डोक्यावर कावळे बसतात तसे महापालिकेचे क्षुद्र अधिकारी, इतर लाचखोर अधिकारी तुम्ही मेलात असे समजून जिवंतपणीच तुम्हास असे करत आहेत.
mkjoshi
( मंगेश जोशी )
होय, मलाही असाच अनुभव आला आहे. आपले सरकारवर १७/०२/२०१७ रोजी केलेल्या तक्रारीवर (Token No : Dept/HOUS/2018/3936
Date of Submission : 2018-02-17 18:43:35) अद्यापही ‘स्टेटस- इन प्रोग्रेस’ दाखवत आहे. कोणतीही कारवाई झालेली नाही. सदर प्रकरणी आपले सरकारवर म्हटल्याप्रमाणे… त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करुनही… कोणीही दखल घेत नाही.
राजेश सावंतजी मी वारंवार म्हणतोय हे सरकार हेपलंच आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्रही हेपलाच आहे. तुम्ही माझ्यासारखा ईमेल
पाठवला नाही नाहीतर तुमच्या घरावरही धोंडे मारले असते. त्याचे असे झाले की माझ्या घरासमोर वेगळी सोसायटी आहे,तेथे पूर्वी लोकांनी आजोरा आणून टाकला होता. मला माझ्या घराच्या कंपाऊंडची जुनी भिंत रिपेअर करायची होती म्हणून मी एक खड्डा खोदला ,खोदकामाचा आजोरा रस्त्यावर पडला, पूर्वीचा आजोरा दीड ट्रॉली(माप १ब्रास) व माझा खोदकामाचा मुरुम (१/२ब्रास) त्यावर पडला. मी भिंत रिपेअर केली व गिलावा केला
व माझा आजोरा सरकावून नीट केला व भिंत बुजवली. त्यानंतर मी पूर्वीचा आजोरा काढण्यासाठी महापालिकेला फोन केला, महापालिकेच्या लाचखोर अधिकार्यांनी संकेत किल्लेदार या मुख्यमंत्र्याच्या कुत्र्याच्या सांगण्यावरून आजोरा काढण्याऐवजी ढीग केला व तेथेच टाकून निघून गेले .सदर ढीग काढण्यासाठी मुख्य सचिव,जीला मुख्यमंत्र्याची खास बाई मानली जाते त्या मनिषा म्हैसकर यांना ईमेल पाठवूनही काहीही कारवाई नाही . शेवटी तेथे रहाणारी धोंडाबाई जाधव सा माथेफिरू थेरडीने ‘ तुम्हीच इथं घाण टाकली म्हणत त्यातले मोठमोठे धोंडे माझ्या घरावर मारले. पोलिसही काहीही कारवाई न करता छक्कया सारखे बसले.पोलीस आयुक्त महादेव तांबडे (ड्रुई) कोल्हापूरला एस पी असताना म्हणला होता ‘ डी.बी .पथकाने काय दिवे लावले? आता धोंडाबाई ३-३ वेळा दगड मारत असताना तू काय दिवे लावले.या सगळ्या प्रकारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सूत्रधार आहे mkjoshi
( मंगेश जोशी)