Friday, May 3, 2024
Google search engine
Homeक्रीडाआयपीएलआयपीएल कसला ‘सण’?

आयपीएल कसला ‘सण’?

भारतातील प्रेक्षकांना क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी बीसीसीआयने ‘क्रिकेट हा धर्म आहे’, असा प्रचार केला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. 

Mumbai Indians practice sessionमुंबई – भारतातील प्रेक्षकांना क्रिकेटकडे आकर्षित करण्यासाठी बीसीसीआयने ‘क्रिकेट हा धर्म आहे’, असा प्रचार केला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. आयपीएलला प्रसिद्धी मिळण्यासाठी गेल्या सात हंगामात अनेक रंजक जाहिराती दाखवण्यात आल्या.

आयपीएलच्या आठव्या आवृत्तीची प्रसिद्धी करताना वेगवेगळय़ा जाहिराती पाहायला मिळतात. त्यातील ‘इंडिया का त्योहार’ ही जाहिरात प्रभावी वाटते. आयपीएलच्या दीड महिन्यांच्या कालावधीला त्यांनी ‘सण’ असे म्हटलेय. भारतात अनेक सण साजरे होतात. त्यात आयपीएलची भर घातली जात आहे. मात्र आयपीएल सण ‘खर्चिक’ आहे. तसेच तुमचे नुकसान करणारा आहे, हे सर्वसामान्य कधी समजणार?

जाहिरातींचा ‘भूलभुलैया’

जाहिराती अधिक प्रभावी ठरण्यासाठी सेलेब्रिटींचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. आयपीएल त्याहून वेगळी नाही. सध्या दाखवल्या जाणा-या आयपीएलच्या जाहिरातींमध्ये अभिनेता रणबीर कपूर, प्रतिभावंत फलंदाज विराट कोहली, त्याची मैत्रिण अनुष्का शर्मा दिसते.

प्रसिद्ध नट आणि नटी किंवा क्रीडापटूंना दाखवल्यानंतर एक वेगळा ‘इम्पॅक्ट’ होतो. आयपीएलच्या जाहिराती बनवणा-यांनी तेच केलेय. ‘स्टार्स’ना दाखवतानाच आयपीएलच्या जाहिरातींची शीर्षके किंवा ‘थीम साँग्ज’ अप्रतिम बनवलीत. तसेच मोठय़ा प्रमाणात लोकांना सामावून घेतले गेलेय. ‘इंडिया का त्योहार’ अशा जाहिरातीनंतर चाहते आकर्षित होणारच. आयपीएलच्या रूपाने भारतात आणखी एक ‘सण’ साजरा केला जातो, हे लोकांना खूपच भावतेय.

आणखी एका जाहिरात कुणी एक संघ जिंकल्यानंतर एक मुलगा ‘चॉकलेट’ विकत घ्यायला येतो. तसेच त्यातील एक चॉकलेट दुकानदाराला देत आपला आनंद वाटण्याचा प्रयत्न करतो. मात्र दुकानदार त्याला आणखी चॉकलेट देत ‘अपनी टीम जीती है’ असे सांगतो. ‘इंडिया का त्योहार’ असे म्हटले तरी हा कसला सण? आयपीएल म्हणजे तुमच्या पैशांचा आणि वेळेचा अपव्यय आहे. मात्र चाहत्यांच्या ते लक्षातच येत नाही. ते जाहिरातींच्या ‘भूलभुलैया’त अडकले आहेत.

विश्वचषकात दीड महिना गेला, पुढील दीड महिना आयपीएलमध्ये
भारतीयांसाठी क्रिकेट जीव की प्राण आहे. त्याचा प्रत्यय ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या ११व्या वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आला. केवळ १४ देश खेळूनही ‘विश्व’चषक म्हणवल्या गेलेल्या या स्पर्धेला सर्वाधिक पाठिंबा भारतीयांचा मिळाला. टीव्हीवरून तब्बल ६३.५० कोटी भारतीयांनी विश्वचषक स्पर्धेचा आनंद लुटला.

भारतातील दूरचित्रवाणीच्या इतिहासात सर्वाधिक संख्येने पाहिली गेलेली ही पहिलीच स्पर्धा आहे. यंदा भारतात विश्वचषकाचे प्रक्षेपण सहा भाषांमध्ये करण्यात आले. त्यामुळे क्रिकेट सामने पाहणा-यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली. आयसीसी आणि बीसीसीआयने प्रेक्षकांची नाडी अचूक ओळखली आहे. दीड महिना विश्वचषकात गेला आता पुढील दीड महिना आयपीएलमध्ये जाईल. जगभरातील (म्हणजे १५ ते २०) संघांचा विश्वचषक दीड महिना चालतो. मात्र तितकाच कालावधी आयपीएल या देशांतर्गत टी-२० लीगला मिळतो. यावरून बीसीसीआयच्या आयसीसीवरील वर्चस्वाचा अंदाज येतो.

शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान
एप्रिल महिना म्हणजे परीक्षांचा महिना. दहावी, बारावी परीक्षा सोडल्यास अन्य इयत्तांच्या वार्षिक परीक्षा याच महिन्यात असतात. आपला मुलगा किंवा मुलगी या परीक्षेत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण व्हावी, असे प्रत्येक पालकाला वाटते.

मात्र नेमक्या याच महिन्यात आयपीएल आहे. आयपीएलच्या धबडग्यात मुलांचा अभ्यास कसा होणार? संध्याकाळची किंवा रात्रीची वेळ ही अभ्यासाची. आयपीएलचे सामने दुपारी चार वाजता सुरू होऊन रात्री अकरा वाजता संपणार. परिणामी, आयपीएलमुळे शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. मात्र बीसीसीआय आणि आयपीएलला त्याच्याशी देणेघेणे नाही. विश्वचषकाप्रमाणे आयपीएलचे सामनेही एकत्रित पाहण्याला अनेक जण प्राधान्य देणार. आयपीएलचे बहुतांश सामने रात्रीचे असल्याने पुढील दीड महिना हॉटेल्स, पब आणि बारवाल्यांचा व्यवसायही तेजीत असेल.

.. तरीही प्रेक्षकांचा ‘हौस’फुल्ल प्रतिसाद लाभेल
आयपीएलच्या सातही मोसमांमध्ये प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभला. मुंबई असो किंवा दिल्ली, पंजाब असो किंवा चेन्नई, आयपीएलच्या सामन्यांना मोठी गर्दी झाली. याचा फायदा सर्वच फ्रँचायझींना झाला. तिकिटे मिळवण्यासाठी ‘ऑनलाईन’ सुविधा तसेच घरपोच सेवेमुळे प्रेक्षकांना पूर्वीप्रमाणे तिकिटे मिळवण्यासाठी आता तितकी दगदग करावी लागत नाही.

लांबच लांब रांगा नाहीत की काळाबाजार नाही. अर्थात एकाहून अधिक तिकिटे (एक गठ्ठा) मिळवून अवाच्या सव्वा किमतीने विकणारेही आहेत. तिकिटावर वैयक्तिक माहिती छापली गेली नसल्याने एकाचे तिकीट दुसरा वापरू शकतो. खुल्या तिकीटविक्रीमुळे मोठय़ा प्रमाणावर काळाबाजार होत होता. आता थोडा कमी झालाय. तसेच ‘ऑनलाईन’मुळे कुणालाही तसेच आगावू तिकीट मिळवता येते. स्टेडियमवर सामने पाहण्याचा आनंद आगळावेगळा असतो. त्यातच आयपीएलचे सामने सायंकाळी चार किंवा रात्री आठ वाजता (विद्युतझोतात) असल्याने रंगत वाढते.

मात्र तिकिटांचे भरमसाट दर पाहता सर्वसामन्यांना प्रत्येक सामना स्टेडियममध्ये जाऊन पाहता येत नाही. त्यातच स्टेडियममध्ये पाणी किंवा खाद्यपदार्थ नेण्यास बंदी असते. या वस्तू स्टेडियममध्ये मिळत असल्या तरी खूप महाग असतात. तिकिटांनंतर स्टेडियममधील खाद्यपदार्थाच्या माध्यमातून संघमालकांना खूप फायदा होतो. हे सर्व माहीत असूनही अनेक जण स्टेडियममध्ये जाणारच. (क्रमश:)

कोहलीची विकेट झहीर घेतो आणि आपण टाळय़ा वाजवतो
क्रिकेटला अधिक रंजक करण्याहेतूने तसेच त्यातून अधिकाधिक पैसा मिळवण्याहेतूने आयपीएलची स्थापना झाली. प्रत्येकी २० षटकांचे क्रिकेट तसेच केवळ तीन तासांत निकाल लागत असल्याने प्रेक्षकांना या प्रकाराने वेडे केले. त्याहून कहर म्हणजे विराट कोहलीची विकेट झहीर खान घेतो आणि आम्ही टाळय़ा वाजवतो. हेच दोन क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना भारताचे प्रतिनिधित्व करतात. तसेच प्रतिस्पर्धी संघाला हरवण्यासाठी जीवाचे रान करतात. मात्र आयपीएलमध्ये एकमेकांचे शत्रू बनतात. आयपीएलमुळे क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार मोठय़ा प्रमाणात वाढला, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे. मात्र ‘खुन्नस’ही वाढली.पहिल्याच आवृत्तीत हरभजन सिंगने श्रीशांतला कानशीलात लगावलेला प्रसंग तसेच सहाव्या हंगामात (२०१३) विराट कोहली आणि गौतम गंभीरची झालेली चकमक कोण विसरेल? आयपीएलचे अनेक दुष्परिणाम असले तरी आयपीएलचा गोडवा गाणारे कमी नाहीत, हेही खरे.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट