‘आमच्या जातीचा समावेश मागासवर्गीयांमध्ये करा’, म्हणून एकीकडे उच्चवर्णीयांची धडपड सुरू असताना ‘शालेय दाखल्यावरून जात हद्दपार करा’ अशी मागणी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. जाती-पातीवरच राजकारणाची सर्व गणिते आधारित असताना जात नाकारण्याचा त्यांचा विचार खरोखरच धाडसी होता. आता पुन्हा त्यांनी पवईच्या हिरानंदानी गार्डन्स येथे ५४ हजारांत घर देण्याच्या योजनेचे फॉर्म वाटून एक खळबळ उडवली. गरिबांना घरे बांधण्यासाठी हिरानंदानी बिल्डरला सरकारने ब-याच वर्षापूर्वी स्वस्त दरात जमीन देताना घरांची किंमतही ५४ हजार ठरवली होती. त्यानंतर एकाही गरिबाला तेथे घर मिळाले नाही. मात्र, आज तेथे गगनचुंबी आलिशान टॉवर उभे आहेत. त्याबाबत न्यायालयात याचिकाही दाखल असून खटला सुरू आहे. या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी अलीकडेच मोर्चाही काढला होता. मात्र, आता तर त्यांनी जुन्याच दराने या घरांच्या वितरणाचे फॉर्म भरून गरीब लोकांच्या हस्ते सरकार दरबारी जमा करण्याचे एक आगळे वेगळे आंदोलन केले. त्यामुळे खरेच घरे मिळत असल्याची अफवा पसरून गोंधळ उडाला खरा, मात्र हा प्रश्न लोकांच्या समोर प्रकर्षाने पुन्हा मांडण्यात त्यांना यश आले. अशा वेगळ्या प्रकारे केलेल्या आंदोलनाबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कारवाईचे आदेश दिले. मात्र, या गरिबांच्या घरांचे काय झाले, याचे उत्तर देणे मुख्यमंत्र्यांनाही अवघड गेले. दलितांचे उद्धारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या हिमालयाची उंची असणा-या महापुरुषाचे प्रकाश आंबेडकर हे नातू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये ते प्रकाश यांचे कसे लाड करायचे, याचे संदर्भ मिळतात. थोर पुरुषांच्या घरात जन्माला येण्याचा एक तोटा असतो. त्या व्यक्तीचा वारसा चालवताना त्याच्या उत्तुंगतेशी कायम तुलना होते. त्या ओझ्याखाली अनेक महापुरुषांचे वारस दबून जातात. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी त्यातूनही आपले वेगळेपण जपण्याचा कायम प्रयत्न केला. दलितांचे पक्ष आणि संघटना अनेकदा नको त्या राजकारणात अडकून पडतात, तेव्हा प्रकाश आंबेडकर आपले वेगळेपण सिद्ध करण्यात यशस्वी होतात. म्हणून मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेक रिपाइं पक्षांचे कडबोळे रिपब्लिकन ऐक्याच्या नावाखाली एकत्र आले. मात्र, त्यापासून चार हात दूर राहणेच प्रकाश आंबेडकर यांनी पसंत केले. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा ठपका असणा-या ‘कबीर कला मंच’च्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले. वैचारिक बैठक पक्की असल्याने त्यांना ते सहज जमते. जातीचे लेबल लावून त्यांनी कधीच राजकारण केले नाही. तरीही, दीनदुबळ्यांच्या समस्यांविरोधात, कामगारांच्या प्रश्नांवर लढत असतात. अकोला लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा ते संसदेत निवडून गेले. डॉ. बाबासाहेबांचे नातू म्हणून त्यांना आपल्या पक्षासोबत जोडण्यासाठी अनेक पक्ष प्रयत्न करीत असतात.
वेगळेपणाचा वारसदार
RELATED ARTICLES
LEAVE A REPLY
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on
ambedkar saheb tumchy vicharana saprem JAIBHIM