संघर्ष, स्पर्धा, गटा-तटाचे राजकारण वाढल्याने आता ग्रामपंचायत निवडणुकाच बंद करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
सांगली- संघर्ष, स्पर्धा, गटा-तटाचे राजकारण वाढल्याने आता ग्रामपंचायत निवडणुकाच बंद करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे.
वाढता संघर्ष, जीवघेणी स्पर्धा, गटा-तटाचे राजकारण आणि निवडणुकीवर होणारा अमाप खर्च टाळण्यासाठी राज्य सरकार आता ग्रामपंचायत निवडणुकाच बंद करण्याचा विचार करत असल्याचे वने, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी सांगली येथे सांगितले. ग्रामपंचायतीसाठी आता वेगळा पॅटर्न राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
VIDHANSABHA VIDANPARISHAD LOKSABHA ANI RAJYASABHA YACHYA SUDHA NIVDNUKA BAND KARNAYCHYA VICHARAT SHASAN AHE.