रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांसाठी १८००-१११-३२१ हा टोल फ्री क्रमांक सुरु केला आहे.
दिल्ली – रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांसाठी १८००-१११-३२१ हा टोल फ्री क्रमांक सुरु केला आहे. ह्या टोल फ्री क्रमांकावर प्रवासी रेल्वे संदर्भातील तक्रारी नोंदवू शकणार आहेत. यात रेल्वेत मिळणारे खाद्यपदार्थ, तिकिटांवरील अतिरिक्त किंमत किंवा ट्रेनसंदर्भातील तक्रारी नोंदवू शकणार आहेत. सकाळी सात ते रात्री दहा या कालावधीत ही सेवा सुरु राहणार आहे. रेल्वेमंत्री पवन कुमार बन्सल यांनी गुरुवारी दिल्लीत ही घोषणा केली. एखाद्याची तक्रार आल्यानंतर ती सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.
लागला एव्हढे होऊन सुद्धा रेल्वे सुरक्षा अधिकारी बघ्यांची भूमीका घेऊन उभे होते कोणीही कुठूनही मध्ये घुसत होत आणि सुरक्षा अधकारी गंमत बघत उभे होते त्यांना जाब विचारयला गेले असता उलट ते आम्हालाच धमकवायला लागले (हमने कंप्लेंट कर दी है तू भी जा कर कंप्लेंट कर) और तेरेसे जो होगा वो चल निकल यहासे