रक्तदान हे जीवदान आहे. रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचतात. पण रक्तदात्याचे रक्तच जर जीवघेण्या रोगाने दूषित असेल तर त्यामुळे त्या रुग्णालाच रोगाची लागण होते. रक्तदाता आणि रक्तपेढय़ांचा हा निष्काळजीपणा निरोगी आणि रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. अलीकडे रक्तदानाबद्दल मोठय़ा प्रमाणात जनजागृती झाली आहे. त्यामुळे हजारो लोक स्वेच्छेने रक्तदान करतात. दरदिवशी किंवा विशिष्ट शुभदिनी आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात. त्यातून हजारो रक्ताच्या बाटल्यांचे संकलन होते. ही बाब चांगली असली तरी ज्या वेळी हे रक्त आवश्यकता असलेल्या रुग्णाला दिले जाते त्यावेळी त्याला ‘एचआयव्ही’ आणि ‘एड्स’ची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेने ही माहिती दिली आहे. त्यामुळे देशपातळीवर रक्तदाता आणि रक्तपेढय़ांच्या दर्जाबद्दल नव्याने देशव्यापी आधुनिकीकरण तसेच प्रबोधन करणे आवश्यक आहे. रक्तदानावेळी रक्तदात्याची वैद्यकीय चाचणी केली जात नाही. मात्र, रक्तदानानंतर त्या रक्ताची वैद्यकीय चाचणी करून त्या प्रमाणे रक्त आणि रक्तातील घटक वेगळे काढले जातात. पण एखाद्याला प्राणघातक रोग किंवा आजार असेल तर ते रक्त किंवा रक्ताची बाटली नष्ट केली जाते. पण राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेने दिलेली माहिती धक्कादायक आहे. गेल्या पाच वर्षात देशात दूषित रक्तामुळे एचआयव्हीची लागण झाली आहे. यात महाराष्ट्र तिस-या स्थानावर आहे. महाराष्ट्रातील एक हजार जणांना दूषित रक्तामुळे एचआयव्हीची लागण झाली आहे. यामुळे रक्तपेढय़ांमधील रक्तांच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या आरोग्य खात्याने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सर्व रक्तपेढय़ांचा दर्जा तपासावा आणि संबंधितांवर योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे. रक्त दूषित आहे की, नाही हे तपासण्यासाठी रक्तपेढय़ांमध्ये अद्ययावत यंत्रणा बसवण्यात येते. मात्र, काही रक्तपेढय़ांमध्ये अशी यंत्रणा नसल्यामुळेच दूषित रक्ताचे संक्रमण होते. रक्ताची गरज असलेला रुग्ण हा सर्वस्वी रक्तावर अवलंबून असतो. नातेवाइकही धावपळ करून रक्तपेढय़ांमधून पैसे देऊन रक्त खरेदी करतात. पण हे रक्त निरोगी नसेल तर रुग्णालाच या रोगाची लागण होते. अशा रुग्णाचे कोणाशी लैंगिक संबंध घडले तर या रोगाची लागण इतरांनाही होते. हा अनर्थ टाळण्यासाठी रक्तदान करण्यापूर्वी रक्तदात्याने आपली जबाबदारी लक्षात घेऊन एड्स आणि एचआयव्हीची लागण आपल्याला नाही ना, याची चाचणी करून घ्यावी. त्याचप्रमाणे रक्तदान केल्यानंतर हे रक्त साठवणा-या रक्तपेढय़ांनीही अद्ययावत यंत्रणांचा उपयोग करून रक्त दूषित तर नाही ना, याची खात्री करून घ्यावी. आरोग्यविषयक नियम अधिक कठोर करावे लागतील. कोणत्याही परिस्थितीत रक्तदान आणि रक्तदात्यांवरील विश्वास टिकवणे ही सरकारची, रक्तपेढय़ांची आणि नागरिकांची जबाबदारी आहे.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on