जागतिक तापमान वाढीचा परिणाम आता भारतातही ब-यापैकी जाणवू लागला आहे. उत्तर प्रदेश, बिहार यासारख्या राज्यांमध्ये थंडीने, पुरांमध्ये जेवढे बळी जातात तेवढेच किंवा त्याच्यापेक्षा काही कमी बळी उष्माघाताने जातात. आता थंडी, उकाड्याचा हा दुष्परिणामही महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. मराठवाडा, आग ओकणा-या विदर्भासह, पश्चिम आणि उत्तम महाराष्ट्रासह आता मुंबई आणि ठाण्यासारख्या कोकणातील जिल्हय़ांमधील तापमानातही कमालीची वाढ झाल्यामुळे लोकांची काहिली सुरू झाली आहे. सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत लोकांना उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. घरात असो की, घराबाहेर किंवा कार्यालयात पंखा किंवा एससीशिवाय लोकांना एका जागी बसवत नाही. आझाद मैदानात तर अहमदनगरमधून आलेल्या आशा पवार या अंगणवाडी सेविकेचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. पूर्वी मे महिना सुरू झाला की, उन्ह तापू लागायचे पण आता तर मार्च महिन्याच्या शेवटापासूनच अंगातून घामाचा धारा वाहू लागल्या आहेत. तरुण मंडळी डोक्यावर टोपी तर महिला वर्ग छत्री घेऊन बाहेर पडू लागला आहे. थंडपेयांबरोबर थंड सरबतही जोडीला घेतले जात आहेत. पण खरी मोठी समस्या निर्माण होते की, रात्री उकाडय़ामुळे भयंकर अस्वस्थ व्हायला होत असल्यामुळे लोकांच्या झोपेचे खोबरे झाले आहे. इतर वेळी लागणारी झोप अस्वस्थेमुळे नीट लागत नाही. त्यात लहान मुले जास्तच अस्वस्थ होतात. चीडचीड करतात, रात्री रडत बसतात. त्यामुळे घरातील मोठय़ांची दैनंदिन कामे सकाळपासून उशिराने सुरू होतात आणि सगळ्या कामांना उशिरा सुरुवात होते. तापमानातील चढ-उतारामुळे लोकांच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होतो. पण लोक अधिक अस्वस्थ आणि चीडचीडी होतात. अशा परिस्थितीत लोकांनीही स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे. स्वत:कडे इलेक्ट्रॉल पावडर ठेवणे आवश्यक आहे. अंगातून मोठय़ा प्रमाणात घामाच्या धारा वाहिल्यामुळे शरीराचे संतुलन बिघडते. त्यामुळे चक्कर येण्यासारखे प्रकार घडतात. शरीरातले पाणी प्रमाणापेक्षा कमी झाले तर त्यामुळे मृत्यूही ओढवू शकतो. पर्यावरणाचे दुष्परिणामही, पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे एकूणच हवामानावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तापमानातील चढ-उतार त्याचबरोबर अवकाळी पाऊस, पावसाचे बिघडलेले चक्र याचा फटका लोकांना बसतो. तापमानातील चढ-उताराचा पहिला फटका शेतकरी, शेतमजूर आणि कष्टकरी यांना बसतो. रोजीरोटीसाठी दिवसभर भटकणा-यांना बसतो. पूर्वीसारखा निवांतपणा आता शहरात नावालाही उतरलेला नाही. लोकांच्या गरजा वाढल्या आहेत आणि त्या जोडीला स्वत:च्या शरीराकडे दुर्लक्षही होऊ लागले आहे. न्याहारी न करणा-या आणि नियमितपणे आहाराचे पालन न करणा-यांना याचा सर्वात फटका बसतो. सतत उन्हात राहणे किंवा फिरणे टाळले पाहिजे. त्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on