भारतात ज्या कायद्याचे सर्वात जास्त उल्लंघन केले जाते तो कायदा म्हणजे वाहतुकीचा कायदा आहे. वाहतुकीचे नियम तोडणे म्हणजे कायदा तोडणे. वाहतुकीचे कायदे हे मोडण्यासाठीच असतात, यावर भारतीयांचा ठाम विश्वास आहे. दुचाकी किंवा चारचाकी घेऊन त्यातून हवे तिथे आणि हवे तसे भटकणे आणि हे करत असताना वाहतुकीचे नियम तोडणे, हे काम भारतीयच प्रामाणिकपणे करतात. दुचाकी चालवताना हेल्मेट न घालणे आणि चारचाकी चालवताना सीटबेल्ट न वापरणे यात भारतीयांना मोठी शान वाटते. गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे, मोठमोठ्या आवाजात गाडीत संगीत ऐकणे आणि त्याचा त्रास दुस-यांना देणे हा प्रकार तर सर्रास घडतो. त्यामुळेच मध्य प्रदेश सरकारने हेल्मेटचा वापर करणा-यांनाच पेट्रोल मिळेल, असे जाहीर केले आहे. अशाने दुचाकीस्वार नियम पाळतील, असे त्यांना वाटते. पण या आधी दिल्लीमध्येही हेल्मेट वापरणा-यांनाच पेट्रोल दिले जाईल, असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, पुढे त्या निर्णयाची अंमलबजावणी किती झाली, हे कोणालाही कळलेले नाही. भारतीय मानसिकता एवढी बिकट आहे की, त्यांना सरळ सांगून काही गोष्टी कधीच कळत नाही. त्याचा फटका त्यांना बसला की, ते नाईलाजाने नियम पाळू लागतात. तोपर्यंत मी माझी गाडी आणि मी म्हणेन तशी ती चालवणार, असा त्यांचा राजेशाही प्रवास बिनबोभाट सुरू असतो. त्यामुळे नैसर्गिक मृत्यू, नैसर्गिक आपत्तींपेक्षा रस्ते अपघातात मरण्यांचे प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे. अपघाती मृत्युमुळे कुटुंबावर मोठा आघात होतो. तरी ‘मागच्याला ठेच पुढचा शहाणा’ असेही होत नाही. हेल्मेटसक्तीसाठी वाहतूक विभागाला पेट्रोल देणार नाही, असे सांगावे लागते, हीच मोठी नामुष्की आहे. दुचाकीस्वार हेल्मेट घालणार नाही, याची पुरेपूर खात्री पटल्यानंतरच सरकार अशा प्रकारची घोषणा करते. अशा आदेशाने वाहतुकीचे नियम वाहनचालक पाळत नाहीत, यावर शिक्कामोर्तब तर होतेच पण त्याचबरोबर विकास हवा असणारे भारतीय आपली मानसिकता बदलण्यास उत्सुक नसतात, यावरही शिक्कामोर्तब होते. लोकांना चांगल्या दर्जाचा मोबाईल, गाडी, घर हवे असते. पण त्यांना घराबाहेर फुटपाथ उखडला आहे, रस्त्यावरचा सिग्नल बंद पडला आहे, रस्ते आणि पाणीव्यवस्था वाईट आहे, त्याबद्दल तक्रार करायला वेळ नसतो. त्याचा दर्जा त्यांना कसाही चालतो. लोकांना आपला वेळ समस्या सोडवण्यात खर्च करायचा नसतो. ती कामे त्यांची नसतात, असे त्यांना वाटते. हेल्मेटशिवाय पेट्रोल देणार नाही आणि त्यामुळे आम्ही अपघात रोखू, असा दावा वाहतूक विभाग करेल; पण असे करूनही भारतीयांची मानसिकता बदलणार नाही, याची खात्री वाहतूक विभागालाही आहे. भारतीयांना लाज आणणा-या गोष्टींमध्ये वाहतुकीचे नियम न पाळणे ही एक बाब आहे आणि त्याबद्दल भारतीयांना अजूनही लाज वाटत नाही.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on