आपल्या कोकणातील म्हाडाच्या घरबांधणी योजनेमध्ये लवकरच एक नवल घडलेले दिसणार आहे. एरवी अनेक मजली इमारती ही केवळ मुंबई-पुण्यासारख्या मोठया शहरांचीच मक्तेदारी असते. दापोली असो की, रत्नागिरी असो अशा तालुक्याच्या ठिकाणी किंवा फार तर जिल्ह्याच्या ठिकाणी गगनचुंबी इमारती शक्यतो उभारल्या जात नाहीत. कारण तिथे तशी गरज नसते. शिवाय शहरे उभी वाढावीत की, आडवी वाढावीत हे उपलब्ध असलेल्या जागेवरून ठरत असते. मुंबईमध्ये जागेची मागणी अफाट आणि उपलब्ध जागा मात्र अत्यल्प. त्यामुळे मुंबईसारखे शहर आडवे न वाढता उभे वाढत असते. पोटापाण्यासाठी आणि धंद्यासाठी येणा-या लोकांची व्यवस्था करण्याकरिता अधिकाधिक मजल्यांच्या इमारती बांधल्या जातात. लहान शहरांची परिस्थिती तशी नसते. मुळात जागा भरपूर असते आणि जागेची मागणी मुंबईच्या मानाने कमी असते. त्यामुळे उंचच उंच गगनचुंबी इमारती तिथे आढळत नाहीत. अशा गावांमध्ये आता थोडय़ा उंच इमारती बांधल्या जायला लागल्या आहेत. पण, त्याही फार तर पाच मजली. पण आता दापोलीमध्ये म्हाडातर्फे १३ मजली प्रचंड मोठे टॉवर उभारले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. म्हाडाने दापोलीमध्ये हाती घेतलेल्या योजनेतून पाच मजली इमारत बांधण्याचा आराखडा निश्चित केला होता. इतकी उंच इमारत बांधल्यास एका इमारतीमध्ये १३० घरे उपलब्ध होणार होती. पण आता चटई क्षेत्र निर्देशांक अडीच करण्यात आला आहे. त्यामुळे आता वाढीव चटई क्षेत्र निर्देशांकानुसार १३ मजली इमारत बांधणे म्हाडाला शक्य होणार आहे. दापोली तालुक्यातील जोगळे येथे हे बांधकाम होणार आहे. ही घरे कोणाला मिळणार हे २०१४च्या सोडतीत ठरणार आहे. तेव्हा निसर्ग सौंदर्य बाधित होणार नाही, याची दक्षता घेऊनच तिथे सुविधा दिली पाहिजे.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on