चित्रपट हे माध्यम मोठे विचित्र असते. एखादा दिग्दर्शक किंवा निर्माता समाजामध्ये जागृती निर्माण करणारी एखादी संहिता बघून प्रभावित होतो आणि त्यावर चित्रपट काढावा, असा प्रयत्न करतो. त्याचा हेतू समाज जागृतीचा असतो. परंतु संहितेपासून चित्रपट पडद्यावर येईपर्यंतच्या काळात त्यावर दिग्दर्शक, सहदिग्दर्शक, कॅमेरामन, एडिटर आणि अभिनेते अशा सर्वाच्या प्रतिभेतून आणि त्यांच्या आकलनातून संहितेवर काही ना काही संस्कार होतो. असे संस्कार करत करत चित्रपट निर्मिती करेपर्यंत दिग्दर्शकाच्या मूळ हेतूशी विसंगत असे काही तरी चित्रपटात हमखास येऊन जाते. परंतु काही दिग्दर्शक एवढे परिपक्व असतात की, अनेकांचे हात फिरले तरीसुद्धा ते आपल्या चित्रपटाच्या मूळ आशयाला, विषयाला बाधा येऊ देत नाहीत. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये नुकतेच तळपू लागलेले चित्रपट दिग्दर्शक राजीव पाटील हे अशा मातब्बर आणि परिपक्व दिग्दर्शकांमध्ये एक गणले जातील. मूळचे नाशिक जिल्हय़ातले असलेले राजीव पाटील यांचे अकाली निधन झाले. त्यांनी सामाजिक भान प्रकट करणारे जे अव्वल दर्जाचे चित्रपट दिग्दíशत केले त्या चित्रपटाची यादी पाहिली तरी त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीचे किती नुकसान झाले आहे, याची खात्री पटेल. त्यांनी जवळपास आठ आशयघन आणि दर्जेदार चित्रपट दिग्दíशत केले होते. त्यातला केवळ ‘जोगवा’ हा चित्रपट आपण परीक्षणाला घेतला तरी तेवढय़ा एका चित्रपटावरून राजीव पाटील यांच्या दिग्दर्शनाचा दर्जा आणि या माध्यमाकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन या दोन्ही गोष्टी समजून येतात. ‘जोगवा’ला सहा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले. या एका गोष्टीतून पाटील यांच्या कौशल्याचे दर्शन घडते. ‘सावरखेड एक गाव’ या चित्रपटातसुद्धा त्यांनी एका खेडय़ातल्या अंधश्रद्धांवर मोठाच भेदक प्रकाश टाकला होता. लोक कसे अंधश्रद्धांना बळी पडतात आणि त्या अंधश्रद्धांचा फायदा पुढारी कसा घेत असतात, हे तर त्यांनी या चित्रपटात दाखवले होतेच. परंतु या सगळ्या घटनांकडे परिवर्तनाला आसुसलेली तरुणाई कशा दृष्टिकोनातून बघते, याचाही त्यांनी आढावा घेतला होता. ‘पांगिरा’, ‘बहात्तर मैल : एक प्रवास’, ‘अष्टभुजा सप्तश्रृंगी माता’, ‘ब्लाईंड गेम’, ‘ऑक्सिजन’, ‘सनई चौघडे’ या सगळ्या चित्रपटांतून त्यांनी सरधोपटपणे प्रेमकथा किंवा तमाशातले जीवन चित्रित करणे टाळले. प्रत्येक चित्रपटामध्ये समाजाला भेडसावणारी एकेक समस्या पडद्यावर आणली. खरोखरच चित्रपट या माध्यमाचा समाजाला जागे करण्यासाठी कसा प्रयत्न करता येईल, याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला दिसला. मात्र, सामाजिक आशयाचा चित्रपट तयार करताना तो रंजकही झाला पाहिजे, बोजड होऊन चालणार नाही, याचेही भान त्याने ठेवले. रंजक चित्रपट करताना तो सवंग होणार नाही. हा रंजकपणा तंत्राच्या अंगाने कसा येईल, यासाठी त्यांनी आपले बुद्धीकौशल्य पणाला लावले. सवंगपणातून चित्रपट रंजक करण्यापेक्षा तो प्रयोगशीलतेतून रंजक करण्याकडे त्यांचा ओढा होता. अशा एका गुणी दिग्दर्शकाचा वयाच्या अवघ्या ४२ व्या वर्षी मृत्यू व्हावा, ही गोष्ट चित्रपटसृष्टीत नवोदित कलाकार, तंत्रज्ञांपासून ते ज्येष्ठ कलाकारांनाही चटका लावणारी आहे.
Recent Comments
किल्ले जीवधन
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
अभिजात भाषा
on
आळशी मांजर
on
आमचा टॉम
on
छोटीशी सोनू
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
संपर्क
on
मनातली कविता
on
संपर्क
on
हेल्पलाइन
on
दगडफूल
on
हेल्पलाइन
on
संपर्क
on
संपर्क
on
भयाचे भूत..
on
मोदी करिष्मा
on
E-Book
on
गुणकारी शेपू
on
निष्ठावंत
on
संपर्क
on
संपर्क
on
५१ मध्ये ७
on
गर्दीच गर्दी
on
मूक मोर्चा
on
RSS NEWS
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
महात्मा…
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
रामघळ
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
वाढदिवस
on
वृक्षारोपण
on
रमाचा दुखणा
on
तगडे उमेदवार
on
आमची दिवाळी…
on
आमच्या बद्दल
on
आमच्या बद्दल
on
अनुभव
on
गीर गाय
on
सगुणेचा संप
on
तपास पथक
on
संपर्क
on
भुजंगासन
on
एकटेपणाची सल
on
संपर्क
on
ईश्वर
on
आयपीएल
on
“न्याय द्या”
on
“अभिवादन”
on
आमच्या बद्दल
on
संपर्क
on
संपर्क
on
E-Book
on
हॉटेलचं हृदय
on
फसवणूक
on
भीषण आग..
on
आज टिप ऽऽर!
on
संपर्क
on
संपर्क
on
अमिषा पटेल..
on
संपर्क
on
माझी आई
on
मनातलं
on
वेलकम बॅक
on
संपर्क
on
शटर लाईफ
on
“कुराण वाचन”
on
चढणीचे मासे
on
संपर्क
on
वैशाख वणवा
on
आजोळचे दिवस
on
संपर्क
on
संपर्क
on
कचरा नकोच!
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
जैतापूरच..!
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
तो अन् मी
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
मनातलं
on
संपर्क
on
संपर्क
on
नूरा कुस्ती
on
“सन्नाटा”
on
खाकीला डाग!
on
सजीव गाथा
on
संपर्क
on
संपर्क
on
आमच्या बद्दल
on
सिगारेट
on
संपर्क
on
सोशल पोलिस
on
गु-हाळ
on
जिंकणारच!
on
आम आदमी सेना
on
ग्रँड चव
on
पाणी
on
पाणी
on
जिंकणारच!
on
जिंकणारच!
on
चमकेशगिरी
on
म्हाळवस
on
सुमंगल यश
on
अर्नोल्ड
on
दहीहंडी
on
भूकंपानंतर…
on
वाघ तो वाघच
on
आदिती राव
on
मुंबई चिंब!
on
वाहतूकवेडा
on
स‘माज’
on
मैं हूँ ना!
on
मेट्रो आली
on
“हीच ती कार”
on
सत्तातूर !
on
विजय सलामी
on
मतदान करा..
on
नाजूक त्वचा
on
जागे व्हा
on
नाच रे मोरा…
on
काठयांचा खेळ
on
“विसर्जन”
on
रेल्वे ठप्प
on
रेल्वे ठप्प
on
भन्नाट
on
“सिंग साहब
on
ऊस पेटला
on
चतुरस्र श्री
on
पेन स्टॅण्ड
on
आनंदाची चाळ
on
चंड‘प्रतापी’
on
महाकुंभ
on
सैतानाचा बाप
on
सुखोई सफर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
कसाब फासावर
on
बलिष्ठ गवा
on
मराठी बिराठी
on