Tuesday, May 21, 2024
Google search engine
Homeशिकू आनंदेस्वसंभाषणाचं वर्तुळ

स्वसंभाषणाचं वर्तुळ

या विषयावरील पहिल्या भागात आपण थोडक्यात जाणून घेतलं की स्वसंभाषण म्हणजे काय. विचार आणि स्वसंभाषण यात फरक काय आणि स्वसंभाषणाचा आपल्या आयुष्यात सहभाग कसा आहे ते. या भागात आपण याच गोष्टींचा अधिक सखोल अभ्यास करणार आहोत.
social mediaस्वसंभाषण ही एक वर्तुळाकार प्रक्रिया आहे असं म्हणता येईल. पहिल्या भागात आपण चर्चा केली की आपल्या आयुष्यात स्वसंभाषणाचा पाया लहानपणापासून रचला जातो. वयानं मोठय़ा लोकांची शिकवण, संस्कार, समवयस्कांसोबत केलेली संभाषणे, शिक्षण आणि याव्यतिरिक्त अनोळखी जगात आलेले अनुभव या सगळ्यांमधून आपल्या मनात आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि वर्तणूक या गोष्टींतून आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते. याच आधारावर आपल्या विचारांचा आणि स्वसंभाषणाचा पॅटर्न तयार होतो. स्वसंभाषणाचा परिणाम आपल्या कृती आणि प्रतिकृती म्हणजेच अ‍ॅक्शन आणि रिअ‍ॅक्शनवर होतो. आपल्या अ‍ॅक्शन आणि रिअ‍ॅक्शनच्या आधारावर कोणत्याही सिच्युएशनचा रिझल्ट समोर येतो जो आपल्यासाठी एक चांगला किंवा वाईट अनुभव असतो आणि शेवटी हाच अनुभव पुन्हा आपल्या स्वसंभाषणाचं खाद्य म्हणून काम करत असतो. याचा व्यापकपणे विचार केला तर आपल्या स्वसंभाषणावर आपल्या आयुष्यातील समृद्धी, यशापयश, नातेसंबंध आणि अशा सगळ्याच महत्त्वाच्या गोष्टी टिकून असतात.

या सर्व लॉजिकला जोड म्हणून एक अभ्यास तुमच्यासमोर मांडतो. जगातील अनेक विख्यात लेखकांनी लिहिलेल्या स्वसहाय्य म्हणजेच सेल्फ हेल्प पुस्तकांमध्ये काही गोष्टी या समान सापडतात. त्यातली एक म्हणजे यशस्वी लोकांची विचारसरणी आणि त्यांच्या सवयी. यशस्वी व्यक्तीआपल्या दिनचय्रेत सतत सकारात्मक स्वसंभाषणाचा अगदी उत्तम उपयोग करतात. तशी त्यांना सवयच असते असं म्हणावं लागेल. कोणताही दिवस किंवा काम सुरू करण्याआधीच यशाची खात्री मनात बाळगण्याचं काम त्यांचं स्वसंभाषण प्रत्येक वेळेस अगदी सहज करत असतं. आपल्या कार्यक्षमतेबद्दल आणि यशाबद्दल त्यांना नेहमीच खात्री असते आणि म्हणूनच त्यांच्याकडून प्रत्येक काम उत्तमरित्या पार पडतं. याच्या बरोबर उलट मन:स्थिती अयशस्वी किंवा साधारण व्यक्तींची असते. त्यांना त्यांच्या कलागुणांवर, कार्यक्षमतेवर आणि यशावर कधीच विश्वास नसतो. या अविश्वासाचा त्यांच्या कामावर विपरीत परिणाम होतो आणि क्षमता, ज्ञान असूनही नेहमी अपयश किंवा कमी यश पदरात पडतं. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल हवे आहेत, मग तुम्हाला तुमच्या स्वसंभाषणात बदल करावे लागतील. ते कसे हे पाहुयात.

सकारात्मक स्वसंभाषण अधिक प्रबळ बनवण्याचे उपाय सांगण्याअगोदर एक महत्त्वाची सुचना, सर्वप्रथम आपल्यासोबत सतत जवळ ठेवता येईल या आकाराची डायरी घ्यावी आणि ती २४ तास स्वत:सोबत ठेवायची सवय लावावी. या डायरीचं काय करायचं हे पुढे सांगतो.

सकारात्मक स्वसंभाषण बनवण्याचे उपाय

स्वत:चा आदर : सर्वप्रथम तुम्हाला स्वत:चा आदर करणं शिकलं पाहिजे, कारण त्याशिवाय या उपायांचा फरक पडणं जवळजवळ अशक्य आहे. आपण जे आहोत, जसे आहोत, जे मिळवलंय त्याबद्दल कमीत कमी स्वत:च्या मनात आदर असणं अत्यंत गरजेचं आहे. स्वत:बद्दल आदर असल्यावरच आपण इतरांकडून आपल्याला आदर मिळण्याची अपेक्षा करू शकतो आणि आपल्या सभोवती सकारात्मकतेसाठी पोषक वातावरण बनवू शकतो.

मानसिक तयारी आणि इच्छाशक्ती : त्यानंतर तुम्हाला हा बदल हवा आहे अशी स्वत:च्या मनाची तयारी व्हायला हवी. पूर्ण इच्छाशक्तीनिशी हे उपाय आत्मसात करण्याचा मानस मनी बाळगायला हवा. हे करण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वप्नांची आणि आयुष्याच्या ध्येयाची मदत घेऊ शकता.

निरीक्षण : स्वसंभाषणाचं बारकाईनं निरीक्षण आणि प्रामाणिक अभ्यास करणं ही सगळ्यात महत्त्वाची कृती असेल. आपले दिवसभरातील विचार आणि त्यांचा होणारा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम हा या अभ्यासातील महत्त्वाचा घटक ठरेल.

थांबा, स्वत:ला ओळखा, बदल करा आणि मग पुढे जा : आपल्या स्वसंभाषणाचं निरीक्षण झाल्यावर आपणास कोणत्या नकारात्मक गोष्टींवर काम करावं लागेल, याचा एक सर्वसाधारण अंदाज येईल. ही यादी मनाशी बाळगून तिथून पुढे आपण वेगवेगळ्या परिस्थितीत कोणते विचार करतो आणि स्वत:शी काय बोलतो यावर बारीक नजर ठेवा आणि जेव्हाही एखादा नकारात्मक विचार मनात डोकावेल त्याला वेळीच थांबवून त्या जागी एक सकारात्मक विचार रुजवायचा प्रयत्न करा. एवढय़ा वर्षाची मनाची घडण बदलणे अवघड आहे; पण अशक्य नाही. फक्त या प्रक्रियेचं सातत्य हे सतर्क मनानं काही दिवस ठेवलात की नवीन सवय आपोआप लागेल.

तुमचं सकारात्मक स्वसंभाषण : तुम्ही आयुष्यात आज कुठे आहात आणि स्वत:ला कुठे पाहू इच्छिता त्यावरून तुम्ही तुमचं स्वसंभाषण बनवू शकता. पण त्यातल्या त्यात तुम्ही काही कॉमन म्हणजे सर्वानाच लागू पडतील अशी सकारात्मक वाक्ये वापरू शकता. जसं ‘मी खूष आहे’. ‘मी माझ्या आयुष्यात मिळालेल्या सर्वच गोष्टींसाठी समाधानी आहे’, ‘माझ्या सभोवताली खूप आनंद पसरला आहे.’ ‘मी सगळ्यांवर प्रेम करतो/ करते आणि सगळेच माझ्यावर प्रेम करतात’, ‘मी श्रीमंत आहे.’ यातील बरीच वाक्ये तुमच्या आजच्या परिस्थितीच्या विरूद्ध असतील, पण तुम्ही जितक्या जास्त वेळा या गोष्टी स्वत:ला मनापासून सांगाल तितक्या लवकर तुमच्या आयुष्यात चांगला बदल व्हायला सुरुवात होईल.

गमतीशीर उपाय : कोणतीही नवीन गोष्ट करायला घेतल्यावर सगळ्यात अवघड चॅलेंज समोर असतं ते म्हणजे सातत्य बाळगणे. आपण ब-याचदा चांगल्या गोष्टी सुरू केल्यावर काही दिवसांतच त्याबाबतीत असलेली उत्सुकता हळुहळू मावळू लागते. चांगल्या स्वसंभाषणाबाबतीत तुमच्याकडून असं होऊ नये म्हणून हे काही छोटे उपाय : तुमचं दिवसभरात ज्या वस्तूंकडे सगळ्यात जास्त लक्ष जातं त्या वस्तूंनी तुम्हाला स्वसंभाषणाची आणि तुमच्या ध्येयाची आठवण करून द्यायला हवी. उदा. घराच्या भिंती, आरसे बेडरूममधील छत, मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटर, हातातील घडय़ाळ यांवर स्वसंभाषणाची वाक्ये किंवा त्यांची आठवण करून देणारी काही खूण असल्यास तुमचं काम अधिक सोपं होईल.

विचारांना खाद्य : काही दिवस रोज एकच पदार्थ खाऊन किंवा एकाच रंगाचे कपडे घालून कोणीही कंटाळेल. चांगल्या स्वसंभाषणाबाबतीतही असं होऊ शकतं. म्हणून वेळोवेळी यात नावीन्य आलं पाहिजे. त्याकरीता आपल्या मदतीला बाजारात असंख्य प्रोत्साहनपर पुस्तके, ऑडिओ सीडीज, इंटरनेटवर व्हीडिओ, लेख, सेमिनार्स असे अनेक उपाय उपलब्ध आहेत. आपल्याला आवडेल तो पर्याय निवडून आपल्या स्वसंभाषणात पटतील ते घटक समाविष्ट करून सातत्य बाळगू शकतो. खडतर ध्येयसिद्धी होईपर्यंत आणि ती टिकवण्यासाठी हे आपण करू शकतो. आणि हो आधी सांगितलेल्या डायरीमध्ये या सर्व उपायांचा अवलंब करताना महत्त्वाचे मुद्दे वेळोवेळी नमूद करायची सवय लावलीत तर तुमची स्वसंभाषणाची प्रक्रिया अधिक बळकट आणि सुंदर होईल. तुमचं आयुष्य बदलवण्यासाठी याच डायरीचा मोठा उपयोग होऊ शकतो. सुखी, समृद्ध, हसरं आयुष्य सर्वानाच हवं असतं, पण मग स्वत:च्याच विचारांमध्ये गरिबी, कटूता आणि दु:ख का? तुमच्याकडे चांगलं आणि वाईट यामधील एक निवडण्याची संधी असेल तर वाईट का निवडावं? कमीत कमी स्वत:शी बोलताना छान सकारात्मक आणि श्रीमंत विचार निवडू शकता ना? विचार करायला कोण अडवतंय तुम्हाला?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
राजेंद्र डोरले on सोरायसिस बरा होऊ शकतो!!
मुकुंद बालाजी जाधव on हळद शेती करूया; श्रीमंत होऊया!
हेमंत तुळशीराम म्हस्के. on विकासाची नवी संधी : बटेर पालन
राजेश सावंत on वा रे सत्ताधीश
उढाणे अमोल दिनकर on विधान परिषद प्रश्नोत्तरे
राम आप्पा यमगर on संपर्क
कमलकांत देशमुख on .. तर तक्रार कुठे करायची?
Harshada maruti kulkarni on संदेसे आते थे..
शिवाजी वटकर on कविता म्हणजे काय?
Deepti jadhav on संपर्क
बाळासाहेब सुखदेव बो-हाडे on घरच्या घरी फायदेशीर व्यवसाय
राज कालापाड on कविता म्हणजे काय?
अमोल वसंतराव कुर्जेकर रा ,मंगलादेवी ता . नेर .जि . यवतमाळ on संपर्क
तुळशीदास धांडे on घराचं नामकरण..
Kunal Someshwar Kamble on भारत बंदला हिंसक वळण- मध्य प्रदेशातील ग्वालिअर आणि मुरैना येथे झालेल्या हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू, मध्य प्रदेशमधील मुरैना येथे एका युवकाचा मृत्यू; राज्यातील काही भागांमध्ये संचारबंदी, ग्वाल्हेरमध्ये झालेल्या हिंसाचारात १९ जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, राजस्थानमधील बाडमेरमध्ये आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली. मध्य प्रदेश, राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा उद्या सायंकाळपर्यंत बंद, मेरठमध्ये बंदला हिंसक वळण; आंदोलनकर्त्यांनी वाहनांना आग लावली, नागपुरमध्ये आंदोलकांनी इंदोरा चौकात बसला आग लावली, जालना येथे दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद दरम्यान अंबड चौफुलीजवळ एसटीसह एका जीपच्या काचा फोडल्या.
बाळासाहेब सिताराम धुमाळ on आमच्या बद्दल
नवनाथ विष्णू म्हेञे on अपंगांच्या नावाने..
स्वप्नील चीचोलकर on शाळेच्या सुखद आठवणी
सुशांत सुरणकर on अभिजात भाषा
Sangam polkamwad on आळशी मांजर
Sawle Dnyaneshvar motiram sawal on सर्वश्रेष्ठ देहदान
आळंदे रघुनाथ शंकर. मु. पो. ता. राधानगरी (कोल्हापुर) on शिक्षकांचे पगार होणार ‘ऑफलाईन’
santosh shingade on संपर्क
PRASHANT B SONTAKKE on संपर्क
Vinayak Sarvanje on संपर्क
Rohit Jadhav on संपर्क
श्रीकांत ओक, उर्फ ओक काका सिंहगड रोड, पर्वती, पुणे-30 on प्राचीन गोंडवन महाखंडाचे कोडे उलगडले
दत्ताराम प्रकाश गोरीवले on दृष्टिहिनांची काठी तंत्रज्ञान
ravindra gawade on संपर्क
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
..प्रकाश जोशी on तेहतीस कोटी देव कोणते?
प्रा. विठ्ठलराव भि. ख्याडे (बारामती) on भटक्या कुत्र्यांची दहशत कायम
शिवाजी उत्तमराव पवार on सदाभाऊंची ‘रयत क्रांती संघटना’
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Adinath Kinge on दगडफूल
महाराष्ट्र डिजिटल सेवा केंद्र on हेल्पलाइन
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Vitthalrao B. Khyade on संपर्क
Narendra rathod on Aashish Kataria
Yogesh Bhati on भयाचे भूत..
Rahul on E-Book
Satish Pakhre on NEW LIVE SCORECARD 1
जितेंद्र शांताराम म्हात्रे on उत्तम मार्गदर्शन गरजेचे
SALMAN KHAN on संपर्क
विवेक प्रदिप भोसले on नेमबाजी प्रशिक्षण
Uday Nagargoje on ५१ मध्ये ७
vikas mayekar on मूक मोर्चा
अशोक भेके on RSS NEWS
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
भाई, लय भारी!!! भाई जोरात, बाकी सगळे भ्रमात!!!!! on चिपळुणातील राष्ट्रवादीचे सर्वाधिकार रमेश कदम यांच्याकडे!
अशोक भेके on महात्मा…
अशोक जी मांजरे on संपर्क
कुवर सुनिल वेच्या on सातबारा : आपल्या मोबाईलमध्ये..
अशोक भेके on आमच्या बद्दल
अशोक भेके on संपर्क
mahesh kadam on रामघळ
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
KVRaman on Advertise with us
KVRaman on Advertise with us
श्रीकांत धर्माळे on दातेगड ऊर्फ सुंदरगड
भारती बिबिकर on भूरीभद्रेचे परोपकार
LAXMAN NAMADEV GAVADE on आमच्या बद्दल
शहाजी भोसले on प्रचितगडाची प्रचिती
Amit Avikant Jadhav on आमच्या बद्दल
DATTATRAY KADAM PLEASE GIVE AHOME TO GIREENI KAMGAR EMERJENCY on घरांची ९ लाख किंमत कामगार भरणार कुठून?
SAMBHAJI BHOITE on अनुभव
भारती बिबिकर on भुजंगासन
भारती बिबिकर on एकटेपणाची सल
भारती बिबिकर on वास्तवादी अभिनेता
गजानन किशनराव पिंपळगावकर on अपंगांच्या नावाने..
rajesh on संपर्क
Mahesh on संपर्क
सौ. अनिता पाटील on उद्योग करायचाय, पण कोणता?
anil rangankar on फसवणूक
Uday Tayshete on भीषण आग..
bipin b bagwe on आज टिप ऽऽर!
सुनिल गुरव on Live Score Card
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
राजेश पां मालवणकर. on दत्तकांचे अनाथालय!
श्याम कुवळेकर on पैसा झाला मोठा!
sachin jawanjal on संपर्क
Siddhartha Patil on संपर्क
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
रविंद्र सोनवणे on पाण्याचा वापर जरा जपून..
भारतीय शस्त्रे हा ऍक मुलभुत पाÀ€à¤¯à¤¾ आहे on भारतीय संरक्षण सिद्धता मजबूत
विजय कुडतरकर on माझी आई
ऋषिकेश पवार on थांबा, २५ वर्षे!
राम मनजुळे on वाँटेड बायको नंबर १
chandrakant raulwar on बोलबच्चन मोदी
विद्याधर पोखरकर on आविष्कार शोधणार नाटककार!
anil surwase on संपर्क
अभिमन्यू यशवंत अळतेकर on मुस्लिम असल्याने नोकरी नाकारली
anil rangankar on वैशाख वणवा
prabhakar pawar on आजोळचे दिवस
rajesh on संपर्क
leenal gawade on संपर्क
anil rangankar on कचरा नकोच!
Trupti Rane on मनातलं
श्री. दत्तात्रेय मस्के on संपर्क
भास्करराव यमनाजी नरसाळे on शिवसेनेवर कसा विश्वास ठेवायचा?
Trupti Rane on मनातलं
Prachi K on मनातलं
मुबादेवी दागीना बाज़ार एसोसिएशन on उत्सवांतील गोंगाट थंडावणार!
SHRADDHA on मनातलं
Rajeev Atmaram Rale on पारधीचे पोस्त
Trupti Rane on मनातलं
Trupti Rane on मनातलं
rajani kulkarni on मनातलं
rohini joshi on मनातलं
rajesh on संपर्क
Ganesh Shetgaonkar on संपर्क
Suhas Ramchandra Keer on खाकीला डाग!
Shubhangi bhargave on अच्छा लगता है
Ajay Godbole on Prahaar Smartkey Solution
गणेश शिवराम घाणेकर on रघुराम राजन ‘गव्हर्नर ऑफ इयर’
पुंडलिक कोलम्बकर on आमच्या बद्दल
Paresh baba on सिगारेट
raghunath pawar on Prahaar Smartkey Solution
चंद्रशेखर दत्तात्रय पिलाणे on संस्कृतीचे भक्कम शिलेदार वीरगळ
भात मळणी मशिन on भातझोडणी झाली सोपी
rahul on गु-हाळ
mandaar gawde on जिंकणारच!
Apurva Oka on पाणी
नीलेश यशवंत केळकर . on होय, माझा पराभव झाला!
Chitra Bapat on पाणी
Nitin Shrikant Parab on जिंकणारच!
SANDIP PASHTE on जिंकणारच!
Suhas Ramchandra Keer on चमकेशगिरी
अर्चना तेलोरे on जीवघेणा आगाऊपणा
प्रथमेश मिलिंद कुलकर्णी on रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे
Reena patil on दहीहंडी
हेमंतकुमार दिक्षित on वैरीण वाटे टेप
Siddhesh T. Bavkar on वाघ तो वाघच
विद्याधर बबन पोखरकर on पाऊस हसतो आहे!
Sachin Ambadas Dabhade on स‘माज’
दिनेश गांवकर/विजय भालेकर on माझ्या जन्मभूमीतच माझा पराभव!
Prakash Dalvi on विजय सलामी
#‎प्रहारन्यूज‬ Sabse FAST NEWS on एक रुपयात पाणी
madhuri onkar vartale on नाच रे मोरा…
मनोज कापडे on फॅमिली फार्मिग
dattaram gandhare on रेल्वे ठप्प
JAIDEEP SAWANT on “सिंग साहब
Sunil Patil on ऊस पेटला
किशोर कुलकराणी on साक्षरता ‘म मराठी’ची!
madhuri vartale on पेन स्टॅण्ड
प्रा. बालाजी शिंदे ,नेरूळ on श्रीलंकेत उभारणार डॉ. आंबेडकर भवन
प्रबोध मधुकर माणगावकर, कोलशेत, ठाणे on हॅटट्रिक करणार!
कमलाकर दत्तात्रेय गुर्जर on कोकण रेल्वेचे डबे वाढवा!
कमलाकर गुर्जर, कळवा on भाजीविक्रीत दलाल नकोत !
कमलाकर गुर्जर, कळवा on मरण स्वस्त! जगणे महाग!!
Dinesh Dhanawade on आनंदाची चाळ
प्राची गुर्जर, कळवा on जबाबदारी सर्वाची
प्राची गुर्जर, कळवा on ‘राव’डी मागणी!
ज्ञानेश एकनाथराव (नाना) कणसे on ‘राव’डी मागणी!
प्राची गुर्जर, कळवा on शिक्षणाचे वाजले बारा!
राजेश्वरी सावंत on मुसळधार..!..बेहाल..!!
Vinod Raje on महाकुंभ
विकास वि. देशमुख on औषध विक्रेत्यांची मनमानी
दीपक पाटणे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
अभिषेक सावंत on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
तेजस्विनी मोरे on ♥♥ साथ ही तुझी…♥♥
रवींद्र खैरनार on सैतानाचा बाप
एक सांताकृझवासी on एसीपी वसंत ढोबळे यांची बदली
समीर कारखानीस, मुंबई. on दोन भारतीय सैनिकांचा शिरच्छेद
समीर कारखानीस, मुंबई. on …तर परिणाम वाईट होतील
पवनकुमार बंडगर on आता तरी… जागे व्हा!
amit padwal on सुखोई सफर
समीर, मुंबई on कसाब फासावर
प्रहार प्रतिनिधी on ऑस्करची ‘बर्फी’ आंबट