विसाव्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताला महिलांच्या चार बाय ४०० धावणे प्रकारात सुवर्णपदक मिळाले.
पुणे- विसाव्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताला महिलांच्या चार बाय ४०० धावणे प्रकारात सुवर्णपदक मिळाले.
भारताचे स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. भारताच्या महिला धावपटूंनी ३.३२:२६ सेंकदात अंतर पार करत बाजी मारली. महिलांच्या चार बाय ४०० धावणे प्रकारातील भारताचे हे नववे सुवर्ण आहे.