ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ”महाराष्ट्रतील जनतेचे मन:पूर्वक आभार” मानणारे ट्विट केले आहे.
मुंबई- ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ”महाराष्ट्रतील जनतेचे मन:पूर्वक आभार” मानणारे ट्विट केले आहे.
विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत ट्विट करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी, आता भाजपला ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळवून देणा-या महाराष्ट्रातील जनतेचे आभार ट्विटरद्वारे मानले आहेत.
प्रस्थापित कुटंबांतील उमेदवारांना गावक-यांनी सुट्टी दिली. निवडणूक पक्षीय चिन्हावर झाली नसली तरी अनेक ठिकाणी भाजपाने बाजी मारल्याचे चित्र आहे.
ग्रामीण भागातील जनतेचा, शेतक-यांचा, तरुणांचा आणि गरिबांचा भाजपच्या विकासाच्या अजेंडाला पाठिंबा आहे, असेच हा विजय दर्शवत आहे, असेही मोदींनी ट्विट केले आहे.
I thank people of Maharashtra for the impressive win of BJP in Gram Panchayat polls across the state. महाराष्ट्रतील जनतेचे मन:पुर्वक आभार.
— Narendra Modi (@narendramodi) October 10, 2017
Wonderful victory of @BJP4Maharashtra in rural areas shows the unwavering support of the farmers, youth & poor for BJP’s development agenda.
— Narendra Modi (@narendramodi) October 10, 2017
I congratulate @BJP4Maharashtra, @Dev_Fadnavis and @raosahebdanve for the impressive performance in Gram Panchayat polls across the state.
— Narendra Modi (@narendramodi) October 10, 2017